"मुक्तिभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ३२:
== इतिहास ==
[[चित्र:Ambedkar speech at Yeola.png|thumb|येवला येथे भाषण करताना [[आंबेडकर]], १३ ऑक्टोबर १९३५]]
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यात [[येवला]] येथे परिषद भरवली. [[काळाराम मंदिर सत्याग्रह]] मागे घेतला आणि "मी [[हिंदू]] म्हणून जन्मला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही." अशी त्यांनी धर्मांतर करण्याची प्रतिज्ञा केली.<ref>https://m.maharashtratimes.com/career/competitive-exams/introduction-of-legend/articleshow/51674951.cms</ref> त्यांना पूर्ण खात्री पटली होती की, हिंदू धर्मात राहून त्यांच्या [[दलित]]-[[अस्पृश्य]] समाजाची प्रगती होणार नाही, म्हणून त्यांनी [[हिंदू धर्म]] सोडण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. <ref>http://m.lokmat.com/national/patriot-great-dr-babasaheb-ambedkar-who-going-east-british/</ref>
आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या या जागेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. या जमिनीवर सुमारे ३२ वर्षांच्या प्रयत्नानंतर बौद्ध [[स्तूप]] उभारण्यात आले. महात्मा गांधी महाविद्यालयाची
== संरचना ==
|