"पंजाबराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्रकमेंट
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५४:
}}
 
'''पंजाबराव देशमुख''' यांचा जन्म [[अमरावती जिल्हा |अमरावती जिल्ह्यातील]] [[पापळ]] या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. [[इ.स. १९३६]] च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी [[श्री शिवाजी शिक्षण संस्था]] काढली. या संस्थेच्या पश्चिम [[विदर्भ|विदर्भात]] म्हणजे [[अमरावती]] विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये , अभियांत्रिकी पदवी , तसेच पदविका तंत्रनिकेतन , कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असेअशी अनेक महाविद्यालये सुरू करून आज शिक्षण क्षेत्रात फार मोठंमोठे योगदान देत आहे.
 
== संक्षिप्त जीवन ==
ओळ ७४:
ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.
 
१९५० - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रुपांतररूपांतर करण्यात आले.
 
१९५५ - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.
ओळ ८८:
लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.
 
१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषीमंत्रीकृषिमंत्री.
 
देवस्थानची संपत्ती सरकारानेसरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देश्यानेउद्देशाने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.
 
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.
 
१९६० - दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.
 
==पंजाबराव देशमुखांच्या जीवनावरील पुस्तके==
* सूर्यावर वादळे उठतात. (नाटक, लेखक बाळकृष्ण द. महात्मे)
 
{{साचा:अमरावती}}