"जालियानवाला बाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४:
{{कॉपीपेस्ट | लेखातील मजकूर / विभागातील मजकूर | दुवा =[http://mh-marathi.com/category/art-culture/page/8/ महाराष्ट्रमराठी] | दिनांक = }}
१३ एप्रिल १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग या ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निःशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि
जालियनवाला बाग सभा :-<br/>
अमृतसर हे अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते.ज्यांच्यावर तडीपारीचा आदेश जारी करण्यात आला होता, अशा सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणीसाठी,
भगतसिंहाचे वय त्यावेळी अवघे १२ वर्षाचे होते. जालियानवाला बागेत झालेल्या हिंसक गोळीबाराच्या घटनेने त्याच्या मनाला फार मोठा धक्का बसला. दुसऱ्या दिवशी शाळा सुटली तरी तो घरी आला नाही. पुष्कळ वेळ वाट पाहिल्यावरही भगतसिंह घरी न आल्यामुळे घरचे लोक काळजीत पडले. त्या दिवशी शाळेत जायच्या ऐवजी भगतसिंह सरळ ती दुर्देवी घटना जिथं घडली तिथे जाऊन दाखल झाला. तिथे असलेल्या पोलिसांच्या पहाऱ्यातून निसटून त्यांना चुकवून तो कसातरी जालियानवाला बागेत शिरला. तिथे एका बाटलीत भारतीय लोकांच्या रक्ताने माखलेली, भिजलेली, पावन झालेली माती त्याने भरली आणि मगच तो घरी परत आला. खूप उशीर झाल्यामुळे त्याच्या बहिणीने त्याला विचारले, ‘‘तू इतका वेळ कुठं होतास? अन्न झाकून ठेवून आई तुझी किती वेळ वाट पाहात बसलीय.’’ आपल्या हातातली बाटली दाखवत भगतसिंह म्हणाला, ‘‘इंग्रजांनी निर्घृणपणे मारलेल्या आमच्या बांधवांचे हे रक्त आहे. ह्याला नमस्कार कर.’’ नंतर त्याने एक झोळी करून तीत ती बाटली ठेवली आणि फूल वाहून तिची पूजा केली.
जवळपास दोन दशकांच्या
हत्याकांडाच्या प्रतिक्रिया :- <br/>
जालियानवाला हत्याकांडाच्या भारतभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली ‘सर’ ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतिकारक जन्माला आले. शहीद उधमसिंग (जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते) यांनी, १३ मार्च १९४० या दिवशी
==जालियनवाला बागेतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरील हिंदी चित्रपट=
|