"वाडा तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७१:
{{गल्लत|वाडा, पुणे जिल्हा|वाडा, पालघर जिल्हा|वाडा (इमारत)}}
 
{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पालघर जिल्हा|पालघर जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वाडा शहरात नगरपंचायत आहे.
 
(1). हा तालुका पालघर जिल्ह्याचे भाताचे कोठार म्हणून गणला जातो.<br/>
(2). तालुक्यात पिकणारा वाडाकोलम 'हा तांदूळ महाराष्ट्रभर आपला दर्जा टिकवून आहे.<br/>
(3). येथे भात कापणीनंतर वाफशावर' काशाळ' नावाच्या तिळाची लागवड केली जाते.<br/>
(4). येथील शेतकरी उडीद, तूर, मूग, वाल, पावटा, राई, करडई, हरभरा इ.इत्यादी कडधान्यकडधान्ये मोठ्या प्रमाणात घेतात.<br/>
(5). वाडा तालुक्याच्या बाजूनेबाजूला तानसा, भातसा, मोडकसागरलोअर, मध्य व अप्पर वैतरणा ही मुंबई, ठाणे यांसाठीशहरांसाठी पाणीपुरवठा करणारी महत्वपूर्णमहत्त्वाची धरणंधरणे आहेत.<br/>
(6). या तालुक्याच्या जवळील पिंजाळ नदीवर गारगाई धरणांचंधरणाचे काम प्रगतीपथावरप्रगतिपथावर आहे.<br/>
(7). महाराष्ट्रातील फटाक्यांसाठी सवाॅतमोठीसर्वात मोठी घाऊक बाजारपेठ वाडा येथे आहे.<br/>
(8). तालुक्यातील कूडूसकुडूस येथे 100वषाॅची१०० वर्षांची परंपरा असणारा (ऊरूसउरूस) वाषाॅकवार्षिक बाजार दरवर्षी भरतो.<br/>
(9). या तालुक्यात इ. स.च्या 5 पाचव्या6 व्यासहाव्या शतकात 60६० फूटX२७ फूट -लांबीरुंदीचे 27कोरीव फूट लांबीरूदीचे कोरीवकामकाम असलेले खंडेश्वर मंदीराचेमंदिराचे पुरातन अवशेष होते. तसातसाच असणारा शिलालेख मुंबईतील म्यूझीयम मध्येम्युझियममध्ये आहे.<br/>
(10१०)तालूक्यातील. तालुक्यातील मांगरूळ गावी बिटीशकालीनबिटिशकालीन सैनिकी तळाचे अवशेष मिळाले आहेत.<br/>
(11११). 'साखरशेत 'हे तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण आहे.<br/>
(12१२). कोलीम सरोवर हा या गावाजवळगावाजवळील डोंगरावर असणारा तलाव आहे.<br/>
(13१३). 'घोडमाळ 'या गावी घोडे बांधण्याचा तळ (माळ) होता. ज्याचे अवषेश आजही शेतकऱ्यांना मिळतातदिसतात.<br/>
(14१४). तालुक्यातील कोहोज किल्ला, तिळसेश्वर मंदीर, परशुराम मंदीरमंदिर - गुंज, हातोबा देवस्थान यांचा प्रेक्षणीय स्थळांमध्ये उल्लेख करता येतो.<br/>
(15१५). तालुक्याच्या बाजूला तानसा धरण व अभयारण्य, वजेश्र्वरी माता मंदिर व गणेशपुरी - श्री. नित्यानंद महाराज आश्रम, गरम पाणी कुंड ही ठाणे जिल्ह्यात येणारी पयॅटनपर्यटन स्थळे आहेत.
 
{{विस्तार}}
{{पालघर जिल्ह्यातील तालुके}}
 
 
वाडा शहर नगरपंचायत आहे.
 
[[वर्ग:पालघर जिल्ह्यातील तालुके]]