"चंद्रकांत खोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
| नाव =
| चित्र =
| चित्र_रुंदी = https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A4&action=edit
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
ओळ ३२:
}}
 
'''चंद्रकांत खोत''' (जन्म : भीमाशंकर, [[सप्टेंबर]], [[इ.स.सप्टेंबर १९४०]] -; मृत्यू : मुंबई, [[डिसेंबर १०]], [[इ.स.डिसेंबर २०१४]]) हे एक [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, कवी आणि संपादक होते.
 
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने खोत यांच्या वडिलांनी मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊ दिले व त्यानंतर कामधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढ असलेले खोत थांबले नाहीत व स्वकष्टाने त्यांनी पुढील शिक्षण घेतले. एम.ए. झाल्यावर त्यांनी पीएच.डी. करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सत्तरीच्या दशकातील कवितांचा मागोवा घेतला. पण पीएचडीसाठी गाईड न मिळाल्याने खोत यांचे स्वप्न अर्धवटच राहिले. मात्र तोवर खोत यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे खोत यांना पीएचडी करता आली नसलेनसली तरी त्यांच्याच मूळगावातूनमूळ येणार्‍यागावातून येणाऱ्या एका तरुणाने खोत आणि त्यांचे साहित्य यावर प्रबंध लिहून पीएच.डी. करुन डॉक्टरेटचीची पदवी मिळवली होती.
 
लेखनासाठी खोतांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यविश्वात ’लिटल मॅगेझिन‘ चळवळ आणि आपल्या ’बिनधास्त‘ लेखनाने त्यांनी खळबळ उडवून दिली होती. पठाणी वेश, डोक्‍यावर फरकॅप, डोळ्यांत सुरमा अशा टेचात ते मराठी साहित्यसृष्टीत वावरत असत. आपल्या ’बोल्ड’ कादंबर्‍यांसाठीकादंबऱ्यांसाठी चंद्रकांत खोत विशेष ओळखले जात.
 
== जीवन ==
ओळ ४९:
चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात कवी म्हणून आले. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला मर्तिक हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लिखाणाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित उभयान्वयी अन्वय ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली व साहित्य क्षेत्रात एकच खळबळ माजली. यानंतर दोन वर्षांनी ‘बिनधास्त’ आणि १९७४ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘विषयांतर’ ही कादंबरीदेखील लैंगिक विषयावरचीच. या खोतांच्या कादंबर्‍यांमध्ये कामगार वस्तीतील जीवन, तेथील लैंगिक घुसमट त्यांनी बेधडक मांडली होती.
 
’अबकडई‘ या दिवाळी अंकाचे खोतांनी अनेक वर्षे संपादन केले. रुळलेल्या वाटेवरून चालणार्‍याचालणाऱ्या मराठी साहित्यिकांना या अंकांनी आणि त्यांच्या वेगळ्या बोल्ड शैलीने अनेक धक्के दिले. दिवाळी अंकांचा इतिहास लिहायचा झाला तर या अंकांबाबत वेगळे प्रकरणच लिहावे लागेल. ‘अबकडई’ या दिवाळी अंकाने वाचकांवर मोहिनी घातली होती.
 
== प्रकाशित साहित्य ==
ओळ ७२:
 
== काव्यसंग्रह ==
* मर्तिक(१९६९)
 
== संपादन ==
ओळ ८२:
* गीत : माळते मी माळते (’यशोदा’ चित्रपटातले गीत, गायिका [[वाणी जयराम]], संगीत [[दत्ता डावजेकर]])
 
==चंदर्कांत खोतांवरील पुस्तके==
* चंद्रकांत खोत : व्यक्ती आणि साहित्य (खोत यांच्या साहित्याचा आढावा घेणारे पुस्तक, लेखक डॉ. कृष्णा भवारी)