"संत साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
ही अनेक आहेत. त्यांतली, त्यांमधली संत साहित्य संमेलन, [[जागतिक संत साहित्य संमेलन]], [[अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलन|बहुजन संत साहित्य संमेलन]], [[अखिल भारतीय संत साहित्य संमेलन|मराठी संत साहित्य संमेलन]], [[विश्व संत साहित्य संमेलन]] आणि [[अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन]], सर्वधर्मीय संत साहित्य संमेलन, [[गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन]], [[तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन]], [राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन]], [[राष्ट्रसंत विचारकृती संमेलन]] ही महत्त्वाची संमेलने आहेत.
 
* वारकरी साहित्य परिषद (महारष्ट्र) आणि डॉ. बाबासाहेब समता प्रतिष्ठान (नागपूर) यांच्या तर्फे ७वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन अर्जुनी-मोरगांव येथे १५-१६=-१७ फेब्रुवारी २०१८ या काळात होणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. रामकृष्णमहाराज लहवितकर असतील.
* पहिले सर्वधर्मीय संत साहित्य संमेलन हे [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्यातील]] वरोरा येथे २०१२ साली झाले होते. [[फकरुद्दीन बेन्नूर]] संमेलनाध्यक्ष होते.
 
==हेसुद्धा पहा==