"उत्तम बंडू तुपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३३:
'''उत्तम बंडू तुपे''' हे एक मराठी साहित्यिक आहेत.
[[सातारा |सातारा]] जिल्ह्यातील [[खटाव]] तालुक्यातील एका छोट्या जन्मगाव असलेल्या खेड्यात तुपे यांचे दुष्काळामुळे पोट भरणे शक्यच नव्हते. त्या दुष्काळी परिस्थितीत सापडून ते [[पुणे|पुणेकर]] झाले. आपल्या बहिणीचा आधार त्यांनी घेतला. पुढे त्यांना वामनराव देशपांडे भेटले. तेथे त्यांनी [[
अल्पशिक्षित असूनही उत्तम बंडू तुपे यांनी मराठीमध्ये विपुल लेखन केले आहे. [[कादंबरी]], [[लघुकथा]], [[नाटक]] आणि आत्मकथन या प्रकारांत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. ‘काट्यावरची पोटं’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी ते लिहिले आहे. उपेक्षित, वंचित समाजाच्या वेदना-व्यथा त्यात चित्रित झाल्या आहेत. त्या चित्रणात वास्तवता आहे, सचोटीची अनुभूती आहे [[मातंग]] समाजाचे दुखणे मांडलेले आहे; जीवन संघर्षाचे वर्णन आले आहे. या आत्मचरित्रात सामाजिक स्थितीचे विदारक दर्शन घडत असल्याने आजवरच्या [[दलित]] आत्मकथनांत त्याचे स्थान अव्वल दर्जाचे म्हणावे लागेल.
==तुपे यांची साहित्यसंपदा==
आंदण (१९८४), कोबारा (१९९१), माती आणि माणसे (१९९३), पिंड (१९९५) हे त्यांचे कथासंग्रह लागोपाठ प्रसिद्ध झाले. या कथांत त्यांनी बारा [[बलुतेदार|बलुतेदारांच्या]] खडतर, कष्टाळू जीवनाचे चित्र रेखाटले आहे. [[अण्णाभाऊ साठे]], [[शंकरराव खरात]], बंधुमाधव, [[बाबुराव बागुल]], [[केशव मेश्राम]] हे त्यांच्या अगोदरचे प्रस्थापित दलित कथाकार होते. अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखे, असे ग्रामीण वातावरण तुपे यांनी चितारले आहे. या स्थितीला जबाबदार
तुपे यांची <ref>http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5182375085246874918</ref> झुलवा ही विशेष गाजलेली कादंबरी, नाटकात रुपांतरित झाली आहे. ‘मला येगळ्या वाटंनं जायाचंय्, ही मळल्याली वाट सोडून
तुपे यांच्या
==उत्तम बंडू तुपे यांनी लिहिलेली पुस्तके==
|