"महाभारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ ३:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
'''महाभारत''' हा भारतात लिहिला गेलेला एक [[प्राचीन]] [[ग्रंथ]] आहे. महर्षी [[व्यास]] यानी हा ग्रंथ
.
महाभारत हा ग्रंथ[[भारत|भारताच्या]]
== इतिहासाचा मागोवा ==
महाभारत हा मूळच्या ''जय'' नामक ग्रंथाचा विस्तार आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही. काही इतिहासकारांनुसार ग्रंथातील घटना इ.पू. २५०० च्या सुमारास घडल्या. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तर महाभारताचा काळ सुमारे इ.पू. २००० इतका मागे जाऊ शकतो. तसेच भारतीय कालगणनेचा स्त्रोत म्हणजे पंचांग
== कथासार ==
महाभारत हे महाकाव्य असून ते कुणाचे चरित्र नाही. महाभारताची कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या [[भारतवर्षा]]चा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये
या ग्रंथात मानवाचे सर्व गुण दर्शवले आहे
महाभारताची सुरुवात ज्या व्यक्तीपासून झाली तो म्हणजे शंतनू राजा. हा कुरु
==महाभारतातील पांडवांचा वनवास==
कौरवांकडून द्यूतामध्ये हरल्यावर पांडवांना द्यूताच्या अटीनुसार १२ वर्षांचा वनवास व एका वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची शिक्षा झाली.
यादरम्यान पांडव भारतभर फिरले.
== उपकथा / अंतर्भूत ग्रंथ ==
|