"भारतातील जातिव्यवस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ७९:
उपनिषदांच्या प्रारंभिक उल्लेखामध्ये, क्षुद्रांचा उल्लेख पुषनं किंवा पोषण करणारा असा आहे, यातूनच हे सुचित होते की, क्षुद्र हे जमिन कसणारे(शेतकरी) होते.{{sfnp|Sharma|1958|p=44}} परंतू, त्यानंतर त्याचवेळी, क्षुद्रांना करदाते म्हणून लक्षात घेतले जात नव्हते, शिवाय त्यांना बक्षिस म्हणून मिळालेली जमिन त्यांनी इतरांना देऊन टाकून टाकणे अपेक्षित होते.{{sfnp|Sharma|1958|pp=46–47}} अनेक कारागिर गटांनाही क्षुद्र म्हणून गणले जाऊ लागले होते, परंतू त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या गटाला कसल्याही प्रकारचा कलंक लागलेला नव्हता.{{sfnp|Sharma|1958|p=48}} ब्राह्मणांना आणि क्षत्रियांना धार्मिक कर्मकांडामध्ये विशेष स्थान दिले गेले होते आणि त्यातूनच त्यांना वैश्य आणि क्षुद्रांपासून वेगळेही केले गेले.{{sfnp|Sharma|1958|p=58}} वैश्यांना "इच्छेवर दमन" आणि क्षुद्रांना "इच्छेवर फ़टके" या फ़रकाने वर्णन केले गेले.{{sfnp|Sharma|1958|pp=59–60}}
 
=== दुसरे शहरीकरण (500–200 ख्रिस्तपुर्वख्रिस्तपूर्व) ===
ह्या काळाबद्दलची जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा मोठा स्त्रोतस्रोत म्हणजे त्या काळात निर्माण झालेले पाली भाषेतील बुध्दिष्टबौद्ध साहित्य आहे. एकाबाजूला ब्राह्मणी हिंदू धर्मातील ग्रंथ चतुर्वण्यचातुर्वण्य व्यवस्थेविषयी भाष्य करतात, बुध्दिष्टबौद्ध ग्रंथामधूनग्रंथांमधून तत्कालीन समाजव्यवस्थेचे दुसरेच चित्र समोर येते, त्यांमध्ये हिंदू समाजाला "जाती" आणि "कुळांमध्ये" व्यवसायानूसारव्यवसायानुसार विभागलेला समाज म्हणले गेले आहे. त्यावरूनच हा आडाखा बांधता येतो की, वर्णव्यवस्था जी ब्राह्मणी हिंदू धर्माच्या विचारसरणीचा भाग होती, ती प्रत्यक्षात कधीच अस्तित्त्वात नव्हती.{{sfnp|Chakravarti|1985|p=358}} बुध्दिष्टबौद्ध ग्रंथामध्येग्रंथांमध्ये ब्राह्मण आणि क्षत्रियांना "वर्णांपेक्षा" "जाती" म्हणून उल्लेखले आहे. त्यांना उच्च स्तरातल्या जाती म्हणूनच नोंदवले आहे. शिवाय खालच्या स्तरातील जातींना "चांडाळ" म्हणून उल्लेखले आहे आणि त्यांमध्ये बांबूचे विणकाम करणारे, शिकारी, रथकार आणि सफ़ाईसफाई काम करणारे हे सर्वही चांडाळमध्येच सहभागी होते. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या वर्गाला "गहपती" म्हणले जात होते, ज्याचा शब्दश: अर्थ घराचे मालक असा होतो, म्हणजेच संपत्तीधारकसंपत्तिधारक वर्ग. ही सर्व उच्च कुळे होती, आणि कुळांची संकल्पना ह्या काळातच रूढ झाल्याचेही दिसून येते.{{sfnp|Chakravarti|1985|p=357}} उच्च कुळातील गट शेती, व्यापार, गोपालन, हिशेब ठेवणे, लिखाण काम यांमध्ये होते तर खालच्या दर्जाची कुळे टोपल्या विणणे आणि सफ़ाईसफाई मध्ये सहभागी होतीकरीत. गहपती हे शेत-जमीन धारक होते आणि ते शेतकीच्या कामा साठीकामासाठी दास कर्मचाऱ्यांना कामाला ठेवितठेवीत असत, ह्या दासांमध्ये गुलाम आणि पगारी कामगार सहभागी होतेअसत. गहपती हे त्यावेळच्या शासनासाठी प्राथमिक आणि मोठे करदाते होते, सर्वात महत्त्वाचे म्हणजे गहपती हा गट जन्माने नव्हे तर वैयक्तिक आर्थिक प्रगतीवर ठरवीलाठरविला जाई. {{sfnp|Chakravarti|1985|p=359}}
 
==मुसलमान लोकांमधील जाती==
ज्याला आपण ‘बारा बलुतेदार’ म्हणतो, या बलुतेदारांमध्ये मुस्लिम बलुतेदारसुद्धा आहेत. मुस्लिम समाजात अनेक जाती आहेत, हे १९५५च्या काकासाहेब कालेलकर आयोगाने स्पष्ट केले होते.
 
आत्तार, कंजार, कसई, कुरेशी, घोडेवाले, छप्परबंद, तांबोळी, दरवेशी, दारी, धोबी, पिंजारी, फकीर, बागवान, मण्यार, मदारी, मिसगर, रंगारी, शिकलगार या मुसलमानांमधील कनिष्ठ समजल्या गेलेल्या जाती होत. या जातीच्या लोकांना वरिष्ठ समुदायांनी कधीच जवळ केले नाही. त्यांच्याशी बेटी व्यवहार केले नाहीत. त्यांपैकी काही जातींनी आपापल्या मशिदी निर्माण केल्या.
 
==ख्रिश्चन लोकांतील जाती==
ख्रिश्चन समुदायातही साळी ख्रिस्ती, महार ख्रिस्ती, ब्राह्मण ख्रिस्ती. कोकणस्थ ब्राह्मण ख्रिस्ती अशा जाती आहेत.
 
== संदर्भ ==