"अरुणिमा सिन्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ७:
२३ वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू असलेली अरुणिमा १२ एप्रिल २०११ ला [[दिल्ली]]ला नोकरीच्या मुलाखतीसाठी निघाली होती. लखनौ येथून ती पद्मावती एक्सप्रेसमध्ये साध्या डब्यात चढली. रात्री काही तरुण हातात चाकू घेऊन डब्यात घुसले. सगळयांना धमकावून जे मिळेल ते लुटू लागले. कोणत्याही प्रवाशाने विरोध केला नाही. अरुणिमाच्या गळ्यात सोन्याची साखळी होती. दरोडेखोर तिच्याजवळ आले. एकाने तिला साखळी देण्यासाठी दरडावले. दुसरा तिच्या गळ्यापाशी हात नेऊ लागला. तिने विरोध केला. एकाने तिच्या पोटावर लाथ मारली. तिच्या गळ्यातील साखळी ओढून घेतली. कोणीही विरोध करत नसताना एक मुलगी आपल्याला विरोध करते आहे हे पाहून त्या दरोडेखोरांनी भरधाव रेल्वेगाडीमधून तिला ओढत दरवाज्यापाशी नेले आणि बाहेर ढकलून दिले.
कंबरेपासून पायाचे हाड मोडले. चेहऱ्यावर जखमा झाल्या. ती जिथे आदळली त्याला लागून दुसरा रेल्वेमार्ग होता. दुसऱ्या ट्रॅकवरील रुळांवर तिचा पाय होता. तिने उठायचा प्रयत्न केला. पण ती उठू शकली नाही. पाय हलत नव्हता. समोरून एक रेल्वे त्याच ट्रॅकवरून येत होती. ती तिच्या पायांवरून गेली. रात्रभर रेल्वे येत जात होत्या. रुळांखालील उंदीर तिचे पाय, केस कुरतडत होते. रेल्वेतील मलमूत्र तिच्या चेहऱ्यावर, अंगावर पडत होते. बऱ्याच वेळानंतर तिची शुद्ध हरपली. सकाळी कोणालातरी ती दयनीय अवस्थेत ट्रॅकवर पडलेली दिसली. एका प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला भरती करण्यात आले आहे. हे तिला जाणवले. तिचा पाय कापण्याचा निर्णय झाला. त्यामुळे तिची व्हॉलीबॉलमधील कारकीर्द संपुष्टात येणार होती. भूल द्यायची सुविधा उपलब्ध नसल्याने तशाच परिस्थितीत तिचा पाय कापण्यात आला. त्यानंतर तिला दिल्लीत एम्स रुग्णालयात भरती करण्यात
==एव्हरेस्ट सर करण्याचे ध्येय==
या घटनाक्रमात
==प्रशिक्षण==
भारतात
या केंद्रात एक नियम असतो
▲भारतात एकूण चार [[केंद्र सरकार]] आणि संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येणारी पर्वतारोहण केंद्रे आहेत.येथील प्रशिक्षण कस लावणारे असते. अरुणिमा उत्तर काशीच्या केंद्रात दाखल झाली. अत्यन्त कठीण ,कडक प्रशिक्षण सुरू झालं. चालताना ती सगळ्यांच्या मागे राहायची कारण मध्येच पाय मांडीतून निघून जायचा. तिला खूप उशीर होऊ लागला. तिला तीन ते चार तास उशीर व्हायचा. पायातून रक्त यायचं.
▲या केंद्रात एक नियम असतो, संध्याकाळी प्रशिक्षण आटोपल्यावर प्रत्येकाला स्वतःच्या पायाचे निरीक्षण करायला सांगितलं जातं. कारण पायाला बारीक फोड ज्यांना ‘ब्लिस्टर्स’ म्हणतात, ते आले असतील तर प्रशिक्षण बंद करायला सांगतात. कारण ते खूप धोक्याचं , जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो. अरुणीमाने आपल्या कृत्रिम पायामुळे हा सर्व त्रास सहन केला. वेदनांवर मात करून जिददीने ती यशासाठी प्रयत्न करू लागली.
▲अरुणिमाचं एक महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं. परीक्षा A ग्रेडने पास झाली.
==माऊंट एव्हरेस्टवर चढाई==
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तिने आपल्या अंतिम ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले. “टाटा स्टील”कडून तिला प्रायोजकत्व मिळाले आणि अरुणिमा नेपाळकडे निघाली.
काही दिवसांच्या चालण्यानंतर,
== परतीच्या प्रवासात परिस्थितीशी झुंज==
पण अजूनही एक फार
वेगाने ते परतीला निघाले. पण तिचा कृत्रिम पाय सतत मांडीतून निखळत होता. त्यामुळे तिला चालताना खूप त्रास होत होता. तिच्या डोळ्यातुन अश्रू येत होते.. उंच ठिकाणी चालताना तोंडात लाळ निर्माण होत असते. तिच्या तोंडातील लाळ खाली पडताना ‘टक’ असा आवाज येई, कारण खाली पडेपर्यंत त्याचा बर्फ होत होता. अश्रूही खाली ओघळताना बर्फ होत होते. तिचा हात काळा निळा पडला होता. फ्रॉस्ट बाईट, बर्फ बाधा म्हणतात. हातसुद्धा कापावा लागणार होता.शेवटी तिने एक भयंकर निर्णय घेतला, तिने पाय काढून टाकला..आणि तशीच एका हातात स्वतःचा कृत्रिम पाय घेऊन टी स्वतःला घासत चालू लागली. त्या क्षणी अरुणिमाकडे फक्त काही मिनिटांचा प्राणवायू शिल्लक होता. दोघांनाही माहिती होतं आता तिचा मृत्यू अटळ.आणि योगायोगाने तेव्हा एक ब्रिटिश पर्वतवीर जास्तीचा प्राणवायू सिलेंडरसोबत दिसला. त्याला त्या सिलेंडरचं वजन होत असल्याने त्याने तो सिलेंडर तिथेच टाकून दिला. शेर्पा धावत तिथे गेला, सिलेंडर अर्ध भरलं होतं. त्याने ते प्राणवायूचं सिलेंडर आणून अरुणिमाच्या पाईपला जोडलं. अरुणिमाला पुनर्जीवन मिळाले.▼
▲वेगाने ते परतीला निघाले. पण तिचा कृत्रिम पाय सतत मांडीतून निखळत होता. त्यामुळे तिला चालताना खूप त्रास होत होता. तिच्या
==सन्मान==▼
▲==सन्मान==
*
* वुमन
==चित्रपट==
▲* वुमन ट्रान्सफॉरमिंग इंडिया अवोर्ड <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.financialexpress.com/india-news/women-transforming-india-awards-2017-meet-the-12-incredible-winners-who-transformed-india/831531/|title=Women Transforming India Awards 2017: Meet the 12 incredible winners who transformed India (२९,८, २०१७)|last=|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
* अरुणिमा सिन्हाच्या जीवनावर हंसल मेहता यांनी एक चरित्रपट बनवण्याचा बेत केला होता. अरुणिमाची संमतीही मिळाली होती, पण तो चित्रपट बनू शकला नाही.
* आता याच कथेवर निर्माते कमल जैन हे चित्रपट बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. आमिर खान सह-निर्माते असतील आणि कंगना रनोट किंवा कृती मेनन यांपैकी एकजण अरुणिमाची भूमिका करतील.
== संदर्भ ==
|