"विठ्ठल उमप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४१:
 
{{विस्तार}}
'''विठ्ठल उमप''' ([[जुलै १५|१५ जुलै]], [[इ.स. १९३१|१९३१]] - [[नोव्हेंबर २६|२६ नोव्हेंबर]], [[इ.स. २०१०|२०१०]]) हे [[मराठी]] शाहीर व लोककलाकार होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://twocircles.net/2016jul26/1469534709.html|title=Vitthal Umap: A versatile folk artist who will be remembered for his enthusiasm {{!}} TwoCircles.net|last=TwoCircles.net|website=twocircles.net|language=en-US|access-date=2018-07-18}}</ref>उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या "[[जांभूळ आख्यान]]" या नाटकाचे आतापर्यंत ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4790741.cms|शीर्षक = जांभूळ आख्यान नाबाद ५००|भाषा = मराठी}}</ref> उमप यांचा नोव्हेंबर २०१० मध्ये [[दीक्षाभूमी]] [[नागपूर]] येथे [[लॉर्डदूरचित्रवाणीवरील बुद्धाकार्यक्रमादरम्यान टीव्ही|लॉर्डहृदययक्रिया बुद्धा]] दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यानबंद मृत्यूपडून झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/--/articleshow/6996507.cms?|शीर्षक = शाहीर विठ्ठल उमप यांचे निधन|भाषा = मराठी}}</ref>
 
== जीवन ==
विठ्ठल उमप यांचा जन्म [[जुलै १५]], [[इ.स. १९३१]] रोजी [[मुंबई|मुंबईमधील]] नायगाव येथे झाला. उमप लहानपणापासूनच [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरां]]च्या चळवळीकडे आकर्षित झाले होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. त्या काळामध्ये [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] दलितांमध्ये [[लोकगीत|लोकगीतेलोकगीतांमार्फत]] आणि पथनाट्यांमार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होते. विठ्ठल उमपांनी [[बौद्धहेच धर्म]]कार्य पुढे स्विकारलाचालू होताठेवले.
 
==लोकसंस्कृतीची उपासना==
विठ्ठल उमप यांच्या नावावर एक हजाराहून अधिक लोकगीते आहेत. त्यांनी १० चित्रपटांमध्येही काम केले आहे, ज्यामध्ये [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)]], [[टिंग्या]] आणि [[विहीर]] या चित्रपटांचा समावेश होतो. शाहिर उमप यांनी लोककलेच्या सर्वच कलाप्रकारांत लीलया संचार केला होता. त्यात [[पोवाडा]], बहुरूपी, [[भारूड]], [[भजन]], गण-गवळण, [[लावणी]], कवने, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, [[नंदीबैल]], [[वासुदेव]], [[डोंबार्‍याचाडोंबाऱ्याचा खेळ|डोंबारडोंबारी]], [[पोतराज]], [[गोंधळी]] असे अस्सल मऱ्हाटमोळी कलाप्रकार होतेच;, पण कव्वाली आणि [[गझल]] गायनांतही ते आघाडीवर होते. "उमाळा' हा त्यांचा गझलसंग्रहहीगझलसंग्रह प्रसिद्ध आहे. आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळवून दिले. त्यांनी सतत आपल्या गाण्यांतूनगाण्यांमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. 'अबक, दुबक, तिबक', 'अरे संसार संसार', 'खंडोबाचं लगीन' आणि 'जांभूळ आख्यान' ही त्यांची काही अविस्मरणीय नाटके आहेत.
 
१९८३ साली विठ्ठल उमप यांनी [[आयर्लंड]]मधील कॉर्क लोकोत्सव गाजविला होता<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/--/articleshow/6996507.cms?|शीर्षक = शाहीर विठ्ठल उमप यांचे निधन|भाषा = मराठी}}</ref>
 
== प्रकाशित साहित्य==
त्यांचेत्यांनी "फू बाई फूगडी फू' हेया नावाचे आत्मचरित्र प्रसिद्धलिहिले आहे. याशिवाय त्यांनी 'माझी वाणी भीमाचरणी', 'रंग शाहिरीचे' अशी साहित्यनिर्मितीही केली आहे.
 
==पुरस्कार==
Line ६० ⟶ ६३:
 
== कारकीर्द ==
===भूमिका केलेले प्रमुख चित्रपट ===
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)]]
* [[विहीर]]
Line ६९ ⟶ ७२:
* [[सुंबरान]]
 
=== लिहिलेली प्रमुख नाटके ===
* अबक, दुबक, तिबक
* अरे संसार संसार
Line ७६ ⟶ ७९:
* दार उघड बया दार उघड
* विठ्ठल रखुमाई
 
===प्रसिद्ध काव्यसंग्रह===
* माझी वाणी भीमाचरणी
* रंग शाहिरीचे
 
==संदर्भ==