"कुमार गंधर्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
| गौरव =
}}
'''शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ''' ([[कन्नड भाषा|कन्नड]]: ಶಿವಪುತ್ರ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಕೋಮಕಾಳಿಮಠ್ ;) ऊर्फ '''कुमार गंधर्व''' (जन्म : सुळेभावी-बेळगाव (भारत), [[एप्रिल ८]], [[इ.स. १९२४]]; मृत्यू : [[देवास]] ([[भारत]]), [[जानेवारी १२]], [[इ.स. १९९२]]; ) हे [[भारत|भारतातील]] [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय]] गायक होते. तत्कालीन हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवली.
 
कुमार गंधर्व यांचे वडील गायक होते. घरातच गायकी असल्याने तिचा प्रभाव पडून कुमार वयाच्या सहाव्या वर्षीच गाऊ लागले. त्यांचे गाणे ऐकून गुरुकल्ल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी कुमार गंधर्व हे नाव ठेवले. हेच पुढे त्यांचे अधिकृत नाव झाले.
{{बदल}}
एक सर्जनशील संगीतकार व समर्थ गायक, सुळेभावी, जि. बेळगाव येथे जन्म. मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकाळी. ‘कुमार गंधर्व’ ही पदवी गुरुकल्ल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी दिली. वडीलही गायक. जन्मापासून रुजत असलेल्या संस्कारांमुळे वयाच्या सहाव्या वर्षी एकदम गाऊच लागले. १९३६ सालच्या हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी लोकप्रिय झालेली, स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवली.
 
अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेतील गायनाने एकदम प्रसिद्धी मिळून त्यांच्यावरकुमार गंधर्व यांच्यावर बक्षिसे व पदके यांचा वर्षाव झाला. त्यांनी इ.स.१९३६ पासून पुढे अकरा वर्षे मुंबई येथे बा. र. देवधर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. १९४७ साली विवाहत्यांचे मराठी गायिका [[भानुमती कंस]] यांच्याशी लग्न झाले.नंतर क्षयाचा आजारत्यानंतर कुमारांना क्षयाची बाधा झाल्याने त्यांचे एक फुफ्फुस काढावे लागले. मोकळ्या स्वच्छ हवेसाठी त्यांनी मुंबई सोडली आणि तेव्हापासूनते मध्य प्रदेशातप्रदेशातील देवासलादेवास वास्तव्ययेथे राहू लागले.  भानुमती कॊमकली यांनी नवऱ्याची शुश्रूषा करून त्यांना बरे केले. त्यांचा मुकुल नावाचा पुत्र इ.स. १९५५ साली जन्मला. १९६१मध्ये भानुमती वारल्या आणि कुमारांनी वसुंधारा श्रीखंडे यांच्याशी लग्न केले. त्यांना जी मुलगी झाली तिचे नाव त्यांनी प्रख्यात पेटीवादक विठ्ठलराव सरदेशमुख यांनी सुचवल्याप्रमाणे 'कलापिनी' ठेवले.
 
कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली. माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ इ. कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले. १९६५ साली ''अनुपरागविलास''  हा नव्या–जुन्या रागांत स्वत: बांधलेल्या बंदिशींचा संग्रह प्रसिद्ध केला. सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांच्या गायनाचे कार्यक्रम व खास माळवी लोकगीतांच्या मैफली यांसारखे नवनवीन यशस्वी प्रयोग त्यांच्या सर्जनतेची साक्ष देतात. त्यांचे प्रयोगशील मन सतत काहीतरी नवीन करण्याच्या उद्योगात असतेअसे.
 
त्यांचा पुत्र [[मुकुल शिवपुत्र कोमकली|मुकुल शिवपुत्र]] आणि कन्या [[कलापिनी कोमकली]] हे दोघेही हिंदुस्तानी गायक आहेत.