"आम्रपाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ २४:
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा =
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे = आम्रपालीने
| मूळ_गाव =
| पगार =
ओळ ३३:
| उंची =
| वजन =
| ख्याती = आम्रपालीला सर्वश्रेष्ठ सौंदर्यवती
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
ओळ ५४:
| संकीर्ण =
}}
'''अाम्रपाली''' ("आंबपालिका" किंवा "आंबपाली") ह्या इ.स.पू. ५०० च्या आसपास प्राचीन भारतातील वैशाली (आजच्या
आम्रपालीने नगरवधू बनून अनेक वर्ष वैशालीतील लोकांचे मनोरंजन केले, परंतु एके दिवशी भगवान बुद्धांच्या संपर्कात येताच तिने सर्व गोष्टींचा त्याग करून ती बौद्ध भिक्खुणी
इ.स.पूर्व ५०० या काळात आम्रपाली ही अनाथ कन्या जसजशी मोठी होऊ लागली तसतशी तिच्या अप्रतिम सौंदर्याची,
तिच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून वैशालीशी शत्रुत्व असलेल्या मगधाच्या [[बिंबिसार]] राजालाही आपले
पुढे आम्रपालीने बिंबिसाराच्या पुत्रास, विमल कौंडिण्यास जन्म दिला. बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू याने वैशालीवर कब्जा मिळवून पूर्वीच्या अपमानाचा सूड घेतला. एकदा आम्रपालीने रस्त्यातून एका तेजस्वी, देखण्या बौद्ध [[
तिने त्या भिक्खूला आपल्या महाली भोजनाचे आमंत्रण धाडले. काही काळाने तो बौद्ध भिक्खू परत येऊन आपल्या साथीदारांना म्हणाला की, आम्रपालीने त्याला वर्षाविहारासाठी, म्हणजेच वर्षाकाळात निवास करण्यासाठी आपल्या महाली राहण्याचे निमंत्रण दिले आहे. सर्व बौद्ध भिक्खू वर्षाकाळात चार महिने मठांमध्ये किंवा सलग एकाच ठिकाणी निवास करत असत. आम्रपालीचे निमंत्रण त्या तेजस्वी भिक्खूने स्वीकारले नाही. गौतम बुद्धाला विचारूनच, त्याची परवानगी घेऊनच तो हे निमंत्रण स्वीकारेल असे उत्तर त्याने आम्रपालीला दिले.
त्या
चार महिने होत आले तसे लोक उत्सुकतेने भिक्खू परत येण्याची वाट पाहू लागले. आणि भिक्खू परत आला पण त्याच्या पाठोपाठ आम्रपालीही भिक्खुणीच्या वेषात चालत येत होती. तिने गौतम बुद्धाची भेट घेतल्यावर आपण कसे त्या तरुण भिक्खूला भुरळ पाडण्याचा, आकर्षित करण्याचा, अनुरक्त करण्याचा वृथा प्रयत्न केला याचे त्यांच्यापाशी वर्णन केले.
Line ७३ ⟶ ७४:
बौद्ध संप्रदायात तिच्या योगदानाचे, कार्याचे महत्त्व कायम आहे. वयात आल्यावर मुलगा विमल कौंडिण्यही बौद्ध भिक्खू झाला. आम्रपालीच्या अंबपाली आम्रवनात वैशाली मुक्कामी बुद्ध राहायचे आणि तिने पुढे हेच आम्रवन बुद्धांना अर्पण केले. ह्याच ठिकाणी बुद्धांनी प्रसिद्ध अंबपालिका सूक्त सांगितले.
==जन्म==▼
==वित्रपट==
आम्रपालीच्या जीवनावर १९६६ साली एक हिंदी चित्रपट [https://en.wikipedia.org/wiki/Amrapali_(film)] निघाला होता. लेख टंडन त्याचे दिग्दर्शक होते. आम्रपालीची भूमिका [[वैजयंतीमालाा]]ने केली होती
▲==जन्म==
==सर्वश्रेष्ठ सुंदरी==
==बुद्धांशी भेट==
==भिक्खुणी जीवन==
==चित्रपट==
|