"दामोदर दिनकर कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''दामोदर दिनकर''' ''मधुकाका'' '''कुलकर्णी''' ([[ऑक्टोबर २३]], [[इ.स. १९२३]] - [[फेब्रुवारी २२]] [[इ.स. २०००]]) हे [[मुंबई]] येथे ३ जून १९९० रोजी झालेल्या सहाव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.
 
मधुकाका नावाने परिचित असणारे श्री.दामोदर दिनकर कुलकर्णी हे एक धडाडीचे व आक्रमक प्रकाशक होते. १९४७ ते १९६२ या काळात कॉन्टीनेन्टलकॉन्टिनेन्टल प्रकाशन, [[पुणे]] येथे तसेच १९६२ ते १९६७ या काळात त्यांनी संयुक्त साहित्य या संस्थांमध्ये काम केले. १९६८ मध्ये श्रीत्यांनी विद्याश्रीविद्या प्रकाशनाची मूहमर्तमेढ रोवली. 'वाळवंटातील चंद्रकोर' हे त्यांचे पहिले प्रकाशन. त्यानंतर ललित व शैक्षणिक अशी एक हजारावर पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. पैकी 'आंबेडकरी चळवळ', 'अक्करमाशी', 'उचल्या', 'काबूलनामा', 'श्री विठ्ठल एक महासमन्वय',' मेड इन इंडिया', 'लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक' आदी महत्वाची पुस्तके प्रकाशितआहेत.

श्रीविद्या प्रकाशनाच्या 'उचल्या' या [[लक्ष्मण गायकवाड]] यांच्यालिखित पुस्तकास [[साहित्य अकादमी]] पुरस्कार. 'प्रकाशकनामा' हे त्यांचे आत्मचरीत्र.
 
मधुकाका कुलकर्णी यांनी 'प्रकाशकनामा' नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. श्रीविद्या प्रकाशनाचे कार्यालय असलेल्या चौकास ४-२-२०१८ रोजी मधुकाका कुलकर्णी यांचे नाव देण्यात आले.
 
{{मराठी प्रकाशक संमेलन}}