"आंबेडकरी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १०:
१२वे अखिल भारतीय '''आंबेडकरवादी''' साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत, प्रा.डॉ.शरणकुमार लिंबाळे होते. ते १२-३-२०११ला नांदेड येथे झाले होते.
आणखी एक १२वे आंबेडकरी साहित्य संमेलन चंद्रपूर जिल्ह्यातील घग्घुस येथे २०११ सालच्या जानेवारीत भरले होते, संमेलनाध्यक्ष अविनाश डोळे होते.
पुढे या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने दोन आंबेडकरी '''विद्यार्थी''' साहित्य संमेलने आणि चार [[आंबेडकरी युवा साहित्य संमेलन|आंबेडकरी युवा साहित्य संमेलने]] आयोजित केली गेली. ६ जानेवारी २०११ला वर्धा येथे सतेश्वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे युवा संमेलन झाले, तर चौथे [[आंबेडकरी युवा साहित्य संमेलन]] दहा महिन्यांनीच, १२ व १३ नोव्हेंबर २०११ या तारखांना नागपूरला झाले. संजय पवार त्याचे संमेलनाध्यक्ष होते.
मार्च २०१२पर्यंत अकरा अखिल भारतीय दलित साहित्य संमेलने (११वे
अश्वघोष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजलेले २रे अखिल भारतीय आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन १४-१५ जानेवारी २०११ला सोलापूरमध्ये झाले. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरचे प्रा. डॉ. [[कृष्णा किरवले]] हे होते.
|