"अरुण शेवते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''अरुण शेवते''' हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] साहित्यिक, संपादक व प्रकाशक आहेत. ते इ.स. १९९३ सालापासून दरवर्षी ऋतुरंग नावाने प्रकाशित होत असलेल्या [[दिवाळी अंक|दिवाळी अंकाचे]] संपादन करतात.<ref>{{cite websantosh |दुवा=http://prahaar.in/collag/173425 |विदा संकेतस्थळ दुवा=http://web.archive.org/web/20160304190823/http://prahaar.in/collag/173425 |विदा दिनांक=४ मार्च २०१६ |शीर्षक=माणसासारखा अंकही घडतो |लेखक=अरुण शेवते |प्रकाशक=प्रहार |दिनांक=१२ जानेवारी २०१४ |ॲक्सेसदिनांक=२३ ऑक्टोबर २०१४ | भाषा=मराठी}}</ref> एका काव्यसंग्रहाचा स्वामित्व हक्क शेवते यांनी [[बाबा आमटे]] यांना दिला होता.<ref name="ई-सकाळ">{{cite websantosh |दुवा=http://www.esakal.com/esakal/20090921/5764484852047351469.htm |शीर्षक=सामाजिक अन्यायात वाढ; तरीही महाराष्ट्र पुरोगामी कसा? |लेखक=सकाळ वृत्तसेवा |प्रकाशक=सकाळ |दिनांक=२२ सप्टेंबर २००९ |ॲक्सेसदिनांक=२४ ऑक्टोबर २०१४ |भाषा=मराठी}}</ref>
 
दिवाळी असते चार दिवसांची, परंतु दिवाळी अंकांतील साहित्य दिवाळीनंतर महिना-दीड महिना वाचले जाते. हे साहित्य सतत वाचकांसमोर रहावे यासाठी 'ऋतुरंग'च्या दिवाळी अंकातील खास विषय अधिक आकर्षक स्वरूपात पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत असतात. हा उपक्रम गेली अनेक वर्षे चालू आहे. अशीच काही पुस्तके :-
* त्या प्रीतीची रीतच न्यारी
* वृक्षवल्ली आम्हा सोयरे ('ऋतुरंग' हा 'माणूस आणि निसर्ग' विशेषांक असलेल्या २००६ च्या दिवाळी अंकातील लेखांचे संपादित संकलन)
*
 
== लेखन ==