"रत्नाकर मतकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३६:
"वेडी माणसं" ह्या इ.स. १९५५ साली, म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेल्या एकांकिकेपासून रत्नाकर मतकरी यांनी लेखनाचा श्रीगणेशा केला. ती एकांकिका मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती. इ.स.२०१४ साली रत्नाकर मतकरी यांच्या नावावर ३१ कथासंग्रह होते.
रत्नाकर मतकरी यांच्या 'निर्मनुष्य' या कथासंग्रहातील 'भूमिका' या कथेवर त्याच नावाचे मराठी नाटक चिन्मय पटवर्धन यांनी लिहिले आहे. नाटकाचा पहिला प्रयोग २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झाला. नाटकाचे दिग्दर्शन गौरव बर्वे यांचे होते.
==रत्नाक्षरं==
|