"सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
पहिले राज्यस्तरीय सत्यशोधक '''ओबीसी साहित्य संमेलन''' महाराष्ट्रातल्या बीड या शहरी २ ते ४ ऑक्टोबर २०१० या काळात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते. सत्यशोधक ओबीसी [[महाराष्ट्रातील परिषदा|परिषद]] ही संमेलने भरवते. खासदार शरद यादव हे या [[महाराष्ट्रातील परिषदा|परिषदेचे]] सध्याचे(इ.स. २०१३) राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर उपाध्यक्ष हनुमंत उपरे आहेत.
 
त्याहूनही आधीचे (पहिले) तथाकथित अखिल भारतीय ओ.बी.सी. साहित्य संमेलन २००६ साली झाले. दुसरे अखिल भारतीय ओ.बी.सी. साहित्य संमेलन १६-१७-१८ फेब्रुवारी २००८ या तारखांना नाशिकच्या 'तात्यासाहेब महात्मा फुले साहित्य नगरी'त झाले.
त्यानंतरचे दुसरे ओबीसी साहित्य संमेलन सोलापूर येथे ९-१० फ़ेब्रुवारी २०१३ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार होते.
 
त्यानंतरचे दुसरे (नुसतेच) ओबीसी साहित्य संमेलन सोलापूर येथे ९-१० फ़ेब्रुवारी २०१३ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार होते.
सत्यशोधक ओबीसी [[महाराष्ट्रातील परिषदा|परिषद]] ही संमेलने भरवते. खासदार शरद यादव हे या [[महाराष्ट्रातील परिषदा|परिषदेचे]] सध्याचे(इ.स. २०१३) राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर उपाध्यक्ष हनुमंत उपरे आहेत.
 
ओबीसी सेवा संघ, महाराष्ट्र या बिगर राजकीय संघटनेतर्फे एक ओबीसी साहित्य संमेलन ४ ऑक्‍टोबर २०१५ रोजी चिंचवड (पुणे)च्या चैतन्य सभागृहात झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाबुराव गुरव होते. या संमेलनात [[किसन महाराज चौधरी]] यांच्यासहित अनेकांना ’ओबीसी जाणीव पुरस्कार’ देण्यात आले.
 
फेब्रुवारी २००८मध्ये झालेल्या २ऱ्या अखिल भारतीय ओ.बी.सी. साहित्य संमेलनाच्या वेळी काढलेले एक हिंदी-इंग्रजी परिपत्रक [https://www.forwardpress.in/2016/07/documenting-history-resolutions-of-the-marathi-obc-sahitya-sammelan/या इथे] आहे.
 
-----