"सत्यानंद स्टोक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
सत्यानंद यांचा जन्म अमेरिकेत सॅम्युएल ईव्हान्स स्टोक्स, जूनियर या जन्म नावाने झाला. त्यांचे वडील, एक अत्यंत यशस्वी व्यापारी होते. ते स्टोक्स आणि पॅरिश मशीन या कंपनींचे संस्थापक होते व अमेरिकेतील लिफ्टचे एक अग्रणी निर्माता होते. पण सॅम्युएला व्यवसायात रस नव्हता. तरीसुद्धा, त्याच्या वडिलांनी व्यवसाय चालवण्यासाठी त्याला अनेक वेळा प्रोत्साहीत केले परंतु सॅम्युएल त्याला व्यवसाय स्वारस्य मिळाले नाही. त्यांचे कुटुंब श्रीमंत असल्याने, त्यांच्या गरजा पुरविल्या गेल्या.
 
१९०४ साली शमूएलसॅम्युएल शिमलासिमला येथील सुबथुसुबथू येथे असलेल्या एका वसाहतीत कुष्ठरोग्यांमध्ये काम करण्यासाठी भारतात आला. त्यांचे आईवडील या निर्णयाविरूद्धनिर्णयाविरुद्ध होते. तेसॅम्युएल कुष्ठरोग्यांसाठी काम लागले,करू लागल्यावर इतर स्थानिक लोकांनी त्याला आदराने वागवले कारण ते पवित्र काम करत होते. एकदा त्याच्या पालकांना हे लक्षात आले की ही समाजसेवा आपल्या मुलाची भावनात्मक गरज पूर्ण करते, तेव्हा त्यांनी त्यांना भरपूर पैसा दिला. या पैशाचा त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी भरपुर् उपयोग केला आणि लहान गावांमध्ये स्थानिक ग्रामस्थांना मदत केली. सॅम्युएल गावकऱ्यांसोबत एक साधे जीवन जगू लागला.
या पैशाचा त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी भरपुर् उपयोग केला आणि लहान गावांमध्ये स्थानिक ग्रामस्थांना मदत केली. शमूएल गावकऱ्यां सोबत एक साधे जीवन जगू लागला.
 
१९१२ मध्ये, सॅम्युअलने स्थानिक राजपूत मुलीशी विवाह केला होता, संन्यासी आयुष्य सोडले व त्याच्या पत्नीच्या गावाजवळील शेतीचा एक भाग विकत घेतला आणि तेथे स्थायिक झाले. त्याची पत्नी एग्नेसअॅग्नेस ही राजपूत ख्रिश्चनची कन्याख्रिश्चन होती. उभयतांनेउभयतांनी पाच मुलांना जन्म दिला.
 
सॅम्युअलने स्वत:ला शेतीत झोकुनझोकून दिले. शेतीतील सुधारणांसाठी त्यांनी जगभरातील तंत्रज्ञानाचा आभ्यासअभ्यास केला. त्यांनी लुईझियानाच्या स्टार्क बंधूंनी विकसित केलेल्या एक नवीन सफरचंदांची जात मिळवली. जीही जात शिमलासिमला हिल्ससाठी योग्य होती. १९१६ साली त्यांनी आपल्या शेतामध्ये या सफरचंदांच्या जतीचीजातीची लागवड करण्यास सुरुवात केली. मेहनत शब्दशहाशब्दशः फळाला आली. सफरचंदांचे भरघोस पीक आले. गावकऱ्यांना ही त्यांनी याही अधिक उत्पन्न देणार्यादेणाऱ्या नवीन सफरचंदांची कलमे पुरवली. स्थानिक अर्थव्यवस्थेलाच यानेत्याने आर्थिक बळकटी आली.
 
त्यांच्यासॅम्युअलच्या मुलाच्या आतिसारानेअतिसाराने मृत्यू झाला. त्यानंतर सॅम्युअल हिंदू धर्मा कडेधर्माकडे आकर्शितआकर्षित झाला, आणि १९३२ साली त्यानी "सत्यानंद" हे नाव घेतले. आणि त्याची पत्नी एगनेसअॅग्नेस यांनी आपले नाव "प्रियदेवी" असे ठेवले.
सत्यानंद नेहमीच सामाजिक न्यायाचे पुरस्क्रर्त्ते होते. ते ब्रिटनमधून भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय झाले. इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या अखिल भारतीय कॉंग्रेस कमेटीचे सदस्य होण्यारे सत्यानंद हे एकमात्र अमेरिकेन होते. लाला लजपत रायसह त्यांनी पंजाबचे प्रतिनिधित्व केले. १९२१ मध्ये काँग्रेसचा जाहीरनामा स्वाक्षरी करणारे ते एकमेव बिगर भारतीय होते. १९२१ मध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात त्यांनी भारतीयांना सरकारी सेवेतुन निवृती घेउन स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय होण्यास आवाहन केले. ब्रिटिशांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेऊन त्यांना कैदी बनलेले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांचे कैदी बनलेले ते एकमेव अमेरिकन होते. सत्यानंदांच्या अटकेवर महात्माजींनी लिहिले की, "That he (सत्यानंद) should feel with and like an Indian, share his sorrows and throw himself into the struggle, has proved too much for the government. To leave him free to criticise the government was intolerable, so his white skin has proved no protection for him…"
 
सत्यानंद नेहमीच सामाजिक न्यायाचे पुरस्क्रर्त्तेपुरस्कर्ते होते. ते ब्रिटनमधून भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय झाले. इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्याकाँग्रेसच्या अखिल भारतीय कॉंग्रेसकाँग्रेस कमेटीचे सदस्य होण्यारे सत्यानंद हे एकमात्र अमेरिकेनअमेरिकन होते. लाला लजपत रायसहराय यांच्यासह त्यांनी पंजाबचे प्रतिनिधित्व केले. १९२१ मध्ये काँग्रेसचा जाहीरनामा स्वाक्षरी करणारे ते एकमेव बिगर भारतीय होते. १९२१ मध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात त्यांनी भारतीयांना सरकारी सेवेतुनसेवेतून निवृती घेउन स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय होण्यासहोण्याचे आवाहन केले. ब्रिटिशांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेऊनठेवून त्यांना कैदी बनलेलेबनवले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांचे कैदी बनलेले ते एकमेव अमेरिकन होते. सत्यानंदांच्या अटकेवरअटकेबद्दल महात्माजींनी लिहिले की, "That he (सत्यानंद) should feel with and like an Indian, share his sorrows and throw himself into the struggle, has proved too much for the government. To leave him free to criticise the government was intolerable, so his white skin has proved no protection for him…"
भारताच्या स्वातंत्र्यपूर्वीच्या काही काळाआधीच १४ मे १९४६ रोजी त्यांचे निधन झाले.
 
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी काहीच काळ आधी, १४ मे १९४६ रोजी सॅम्युएल ईव्हान्स स्टोक्स, जूनियर ऊर्फ सत्यानंद यांचे निधन झाले.
 
[[वर्ग:इ.स. १८८२ मधील जन्म]]