"रुस्तुम अचलखांब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. २०१७ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''डॉ. रुस्तुम अचलखांब ''' (जन्म : इ.स. १९४४; मृत्यू : २५ ऑक्टोबर २०१७) हे एक मराठी लेखक व नाटककार आहेतहोते. [[जालना]] गावकीजिल्ह्यातले मानेगाव हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्धमूळ आहेगाव. [[डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात]] [[नाट्यशास्त्र]] विभागाचे ते विभागप्रमुख होते. गावकी हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे.
 
डॉ. अचलखांब यांचा लोकनाट्य, तमाशा आणि लोककलांचा विशेष अभ्यास होता. याच विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. त्यांनी ७० नाटकांचे दिग्दर्शन केले होते. त्यांत संगीत सौभद्र, संगीत एकच प्याला, गाढवाचं लग्न, राजाचा खेळ यांचा समावेश होता. [[महात्मा फुले]] यांनी लिहिलेल्या 'तृतीयरत्न' या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन आणि सादरीकरण केले होते. या नाटकाचा पहिला प्रयोग डॉ. अचलखांब यांनी २८ नोव्हेंबर १९८९ रोजी केला होता.
 
रुस्तुम अचलखांब यांनी 'गाढवाचे लग्न' या लोकनाट्याचे १५० प्रयोग केले. त्यांनी साकारलेला सावळा कुंभार हा अनेकांच्या स्मरणात आहे. 'एकच प्याला'चेही त्यांनी अनेक प्रयोग केले होते.
 
शिवरायांचा आठवावा प्रताप' या नाटकातून अचलखांब यांनी गोंधळ, भारूड या माध्यमातून शिवाजी महाराज समाजावून सांगितले होते.
 
==अचलखांब यांची पुस्तके==
* अभिनयशास्त्र
* गावकी
* तमाशा लोकरंगभूमी
 
==पुरस्कार आणि सन्मान==
* २००९ मध्ये पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
 
 
 
{{मराठी साहित्यिक}} एक प्रभावी कलावंत, प्रतिभावंत साहित्यिक आणि शून्यातून स्वअस्तित्व निर्माण करणाऱ्या आदरणीय रुस्तुमजी अचलखांब यांना भावपूर्ण आदरांजली ......
 
👏👏👏👏👏
 
[[वर्ग:मराठी लेखक]]