"मिठी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''मिठी नदी''' ही [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक नदी आहे. [[मुंबई]]च्या [[साळशेत बेट|साळशेत बेटावरील]] (Solsette) ही नदी [[विहार तलाव|विहार]] आणि [[पवई तलाव|पवई तलावांतून]] सुरू होते व [[बोरीवली नॅशनल पार्कमधूनपार्क]]मधून वहात वहात [[माहीमची खाडी|माहीमच्या खाडीस]] मिळते. जोपर्यंततत्पूर्वी नदीतिला नॅशनलश्रद्धानंद पार्कमधेनाला, असतेलेलेवाडी तोपर्य़ंतनाला, ती स्वच्छओबेरॉय असतेनाला, कृष्णनगर नाला, जरीमरी नाला आणि पार्कमधून बाहेरवाकोला पडताचनाला दूषितहे होतेसहा नाले मिळतात. मुंबईचा विमानत्ळया बांधायच्यानाल्यांलगत वेळीअसणाऱ्या हिचेवस्त्यांमधून पात्रमोठ्या बदलण्यातप्रमाणात घनकचरा आणि सांडपाणी सोडले जात असल्याने, मिठीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे ‘वॉचडॉग फाऊंडेशन’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. परिणामीयाशिवाय मिठीला‘नॅशनल पूरवॉटर आलामॉनिटरिंग प्रोजेक्ट’अंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत नदीत ‘बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड’ व ‘केमिकल ऑक्सिजन डिमांड’ मर्यादित प्रमाणापेक्षा धोकादायक स्तरापर्यंत वाढल्याची माहिती आहे. जोपर्यंत नदी नॅशनल पार्कमध्ये असते तोपर्य़ंत ती स्वच्छ असते, आणि घरांचेपार्कमधून भरपूरबाहेर नुकसानपडताच झालेदूषित होते.
 
[[मुंबई]]चा विमानतळ बांधायच्या वेळी हिचे पात्र बदलण्यात आले. परिणामी दरवर्षी मिठीला पूर येतो आणि घरांचे भरपूर नुकसान होते
 
मिठीच्या पुनरुज्जीवनासाठी मिठी नदी प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मिठी_नदी" पासून हुडकले