"दत्तात्रेयाचे चोवीस गुरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो ज ने लेख दत्तात्रेयाचॆ चोवीस गुरू वरुन दत्तात्रेयाचे चोवीस गुरू ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १:
अवधूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्ताने चोवीस गुरू केले अशी [[भागवत]] नावाच्या ग्रंथात कथा आहे, असे सांगितले जाते.
ते गुरू आणि त्यापैकी प्रत्येकापासून घेतलेले गुण अनुक्रमे असे :-
१ पृथ्वी-क्षमावृत्ती व परोपकारित्व, २ वायू-निर्लेपता, ३ आकाश-सर्वत्र व्यापून असंग राहणे, ४ उदक-स्वच्छता आणि पवित्रता, ५ अग्नी-तेजस्विता, उपयोग करून घेणारा भेटेल त्याप्रमाणे होणे, ६ चंद्रमा-आत्मा अविनाशी आहे, विकार देहाला असतात हे ज्ञान, ७ सूर्य-भेदाभेदशून्यत्व, ८ कपोत-अतिआसक्ती नाशास कारण होते ही जाणीव, १३ हत्ती-विषयलंपट झाले असता नाश होतो हा धडा, १४ मधुपा (मधुमक्षिका) - उपभोग न घेता केलेला संचय नष्ट होतो हे सत्य, १५ हरीण-नादमोहित झाले असता नाश होतो हा अनुभव, १६ मीन-रसना ताब्यात ठेवतां आली नाहीं तर मरण ओढवते हे ज्ञान, १७ पिंगला (पक्षी) -प्रियवस्तूचा त्याग सहन करण्याची क्षमता, १९ बाल-चिंताशून्यता, २० कुमारी-एकाकी राहण्याची शक्ती, २१ शुरकृत (??) -चित्ताची एकाग्रता, २२ सर्प-संगरहित, एकट्याने संचार करणे योग्य असणे, २३ ऊर्णनामि (कोळी)- एकटा ईश्वर जगत कसे निर्माण करतो व त्याचा कसा संहार होतो हे ज्ञान आणि २४ सुपेशकृत (मिंगुरटी ??)- ध्यानसामर्थ्य.
(भागवत स्कंध ११ अ. ६-२४)▼
|