"समुद्रमंथन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
== समुद्रमंथनाची कथा ==
महाभारतामध्ये समुद्रमंथनाची कथा आली आहे. ती तेथे जनमेजय राजाने वैशंपायन ऋषींना सांगितली आहे. ही कथा 'अमृतमंथन' या नावाने इंडोनेशियातल्या जावा बेटात लिहिल्या गेलेल्या 'हरिविजय' या काव्यग्रंथातही आहॆ. ही कथा खालीलप्रमाणे-
 
मेरू नावाच्या एका तेजस्वी पर्वताच्या एका शिखरावर देवतागण एकत्र होऊन अमृतप्राप्तीसाठी चर्चा करत होते. तेव्हा भगवान नारायणांनी देवांना सांगितले," देवतादेवांनी आणि दैत्यांनी (दानवांनी) समुद्रमंथन कराकरावे, त्या मंथनातून अमृतप्राप्ती होईल." तेव्हा देवांनी नारायणांच्या सल्ल्यानुसार अकरा सहस्र योजने उंच आणि खोल असलेला मंदार पर्वत उपटून काढण्याचा प्रयत्‍न केला, पण ते शक्य झाले नाही. तेव्हा देवगण परत भगवान नारायण आणि भगवान ब्रह्मदेवाकडे गेले. आणि तेव्हा त्यांनी शेषनागाला मंदाराचल उपटण्यासाठी सांगितले. महाबली शेषनागाने मंदाराचल उपटला. सर्व देवगण मंदाराचलासह समुद्रकिनारी गेले.
महाभारतामध्ये समुद्रमंथनाची कथा सांगितली आहे, ती खालीलप्रमाणे-
 
मेरू नावाच्या एका तेजस्वी पर्वताच्या एका शिखरावर देवतागण एकत्र होऊन अमृतप्राप्तीसाठी चर्चा करत होते. तेव्हा भगवान नारायणांनी देवांना सांगितले," देवता आणि दैत्यांनी समुद्रमंथन करा, त्या मंथनातून अमृतप्राप्ती होईल." तेव्हा देवांनी नारायणांच्या सल्ल्यानुसार अकरा सहस्र योजने उंच आणि खोल असलेला मंदार पर्वत उपटून काढण्याचा प्रयत्‍न केला, पण ते शक्य झाले नाही. तेव्हा देवगण परत भगवान नारायण आणि भगवान ब्रह्मदेवाकडे गेले. आणि तेव्हा त्यांनी शेषनागाला मंदाराचल उपटण्यासाठी सांगितले. महाबली शेषनागाने मंदाराचल उपटला. सर्व देवगण मंदाराचलासह समुद्रकिनारी गेले.
 
समुद्रकिनारी गेल्यावर त्यांनी समुद्रदेवाला सांगितले की, "आम्ही तुझे मंथन करणार आहोत." तेव्हा समुद्रदेव म्हणाले, "जर तुम्ही मलापण अमृतातील हिस्सा द्याल तर मी मंथनाचे कष्ट सहन करीन." तेव्हा भगवान नारायणांनी कूर्मावतार घेतला आणि मंदार पर्वताला आपल्या पाठीवर घेतले. आणि समुद्रमंथन सुरू झाले.
Line १४ ⟶ १३:
त्या संमिश्रणाने समुद्राचे पाणी ''दूध'' बनले. त्या दुधापासून ''तूप'' तयार झाले. त्यानंतर देव - दानवांनी अजून जोराने मंथन केले. त्यावेळी समुद्रातून अगणित किरणांचा व शीतल प्रकाशी व श्वेतवर्णी असा ''चंद्र'' प्रकट झाला. चंद्रानंतर ''देवी लक्ष्मी'' आणि ''देवी सुरा'' उत्पन्न झाले. त्याचवेळी श्वेतवर्णी ''उच्चैःश्रवा घोडा'' निर्माण झाला. भगवान नारायणांच्या वक्षावर सुशोभित होणारा उज्ज्वल ''कौस्तुभमणी'', सर्व इच्छा पूर्ण करणारी ''कामधेनु'' व ''कल्पवृक्ष'' तयार झाले. लक्ष्मी, सुरा, चंद्र आणि उच्चैःश्रवा हे सर्व आकाशातून देवलोकी गेले. त्यानंतर हाती ''अमृताचा'' कमंडलू घेवून ''धन्वंतरी'' प्रकट झाले. हा चमत्कार बघून दानवांमध्ये 'हे माझे, हे माझे' असा गोंधळ झाला. त्यानंतर चार दातांनी युक्त विशाल ''ऐरावत हत्ती'' निर्माण झाला. त्यास इंद्राने घेतले. याच समुद्रमंथनातून ''कालकूट विष (हलाहल)'' निर्माण झाले होते. भगवान ब्रह्माच्या विंनंतीवरून भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले. तेव्हापासून ते नीलकंठ या नावाने प्रसिद्ध झाले.
 
अमृत आणि लक्ष्मी या दोघांच्या प्राप्तीसाठी दानवांमध्ये फूट पडली. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून दानवांकडून अमृत घेतले आणि ते देवतांना दिले. देवतांनी ते अमृत प्राशन केले. तेव्हा राहूहीराहूसुद्धा देवतांचे रूप धारण करून अमृत पिऊ लागला. अमृत राहूच्या कंठापर्यंत गेले असता चंद्र आणि सूर्यामुळे राहूचे रूप उघड केले. लगेचच भगवान विष्णूनी आपल्या चक्राने त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले. तो पृथ्वीवर पडून तडफडू लागला. तेव्हापासूनच त्याचे सूर्य व चंद्राबरोबर वैमनस्य राहिले. त्यानंतर देव आणि दानवांमध्ये मोठे युद्ध झाले. त्यावेळी भगवान विष्णूंचे नर आणि नारायण अशी दोन्ही रूपे दिसू लागली. सुदर्शन चक्राने दानव कापले जाऊ लागले. तेव्हा दानव हे पृथ्वीत आणि समुद्रात लपले. दे्वांची जीत झाली. मंदाराचलाला पुन्हा त्याच्या जागेवर ठेवले गेले. देवांनी व इंद्राने सुरक्षिततेसाठी भगवान नराकडे अमृत दिले.
 
ही आहे समुद्रमंथनाची कथा.