"ग्रामपंचायत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
गावातीलछोट्या खेडेगावाचा कारभार सांभाळण्यासाठी '''ग्रामपंचायत''' नावाची स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असतेपहाते. [[सरपंच]], [[उपसरपंच]], [[ग्रामसेवक]] ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचाहा कारभार पाहिला जातो.पंचायतराज मध्येपंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्वपूर्णमहत्त्वाच्या स्तरासटप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. ग्रामपंचायतीसहिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. मुंबईमहाराष्टात ग्रामपंचायतलागू कायदा असेही म्हणतात.असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित करण्याचे अधिकार जिल्ह्याधिकार्यानाजिल्ह्याधिकाऱ्यांना असतात.
 
==रचना==
==ग्रामपंचायत कायद्यातील कलमे==
#मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५ अन्वये प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत असावी.
#ग्रामपंचायतिचेग्रामपंचायतीचे कार्य चालविण्यास गावातील लोक आपले प्रतिनिधी लोकसंख्येच्या प्रमाणात खालीलप्रमाणे प्रत्यक्ष मतदानाने निवडतील.
#सदर सदस्यांचे मतदान हे प्रोढ व गुप्त मतदान पद्धतीने होईल.
#आरक्षण :- अ) ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी एकूण जागा पैकी ३३% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.<br> ब) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.<br> क) इतर मागासवर्गीय घटकामध्ये मोडणार्या लोकांकरीता २७ % जागा आरक्षित आहेत.
Line २६ ⟶ २७:
 
==सरपंच व उपसरपंच==
ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची व उपसंचाची निवड करतात. सरपंच(२०१७ सालापासून उपसरपंचसरपंचाची यानिवडणूक दोहोचीथेट निवडजनतेमधून करतातहोत आहे). सरपंच हे पद आरक्षित तर उपसरपंच हे पद खुले असून आरक्षणाची सोडत निवडणूक होण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येते. निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीची पहिली बैठक बोलाविण्याची अधिसूचना तेथील जिल्हाधिकारी काढतो. जिल्हाधिकार्यांनीजिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेला आधिकारी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितो.
 
===अविश्वास ठराव===
सरपंच व उपसरपंचावर अविश्वासअविश्वासाचा ठराव आणण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांपैकी १/३ सदस्यांनी तो मांडावा लागतो . नोटीस तहसीलदारांना मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आंत तहसीलदार ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवितो . त्याचे अध्यक्षस्थान तहसीलदार भूषवितात . जर हा ठराव २/३ बहुमताने पास झाला तर त्यांना सरपंच व उपसरपंच पदाचा राजीनामा द्यावा लागतो . मात्र महिला सरपंचाच्यावरीलसरपंचावरील अविश्वासअविश्वासाचा ठराव मंजूर होण्यास ३/४ बहुमत असणे आवश्यक असते, असा ठराव बारगळलयासबारगळल्यास तो पुन्हा पुढील वर्षेएक मांडतावर्षातमांडता येत नाही .
 
===राजीनामा===
सरपंच आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समिती सभापती यांच्याकडे तर उपसरपंच सरपंचांकडे देतात. अकार्यक्षमता, गैरवर्तन यासारख्या कारणांच्या वरूनकारणांवरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती सरपंचास पदमुक्त करते.
 
===मानधन===
सरपंचाचे मानधन ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून असते. त्यांना अतिथी भत्ता म्हणून वार्षिक अंदाजपत्रकांच्या २% किंवा ६०००/- रु यापैकी जी मोठी रक्कम असते ती दिली जाते.
 
===अधिकार व कार्ये===
#मासिक सभा बोलावणे व त्यांचे अध्यक्षस्थान भूषविणे.
Line ४० ⟶ ४४:
#योजनांना पंचायत समितीची मंजुरी घेणे.
#ग्रामपंचायतीचा दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे.
 
==ग्रामसेवक==
ग्रामसेवक हाग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी, वा चिटणीस या नावाने ओळखतात. ग्रामसेवकाची निवड जिल्हाधिकार्यानमार्फतजिल्हाधिकाऱ्यामार्फत होते, व त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. हा जिल्हा परिषदेचा सेवक असतो. त्याच्यावर गटविकास अधिकारी यांचे नजीकचनजीकचे नियंत्रण असते.
 
===ग्रामसेवकाचे काम===
===कार्य===
#ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे .
#ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.
#गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादीबाबतइत्यादींबाबत सल्ला देणे .
#लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती लोकांना देणे.
 
==ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने==
#ग्रामपंचायत हद्दीतील घरे व मोकळ्या जागा यावरीलयांवरील कर
#व्यवसाय कर , यात्रा कर , जनावरांच्या खरेदी विक्री वरील-विक्रीवरील कर
#जमीन महसुलाच्या प्रमाणात राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान
#विकासकामांसाठी जिल्हा परिषदेकडून मिळणारे अनुदान.
 
==ग्रामपंचायतीची कामे==
Line ६६ ⟶ ७१:
* शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे.
* गावाचा [[बाजार]], [[जत्रा]], [[उत्सव]], उरुस यांची व्यवस्था ठेवणे.
 
==बैठका==
ग्रामपंचायतीची प्रत्येक महिन्यास एक अशा वर्षातून बारा बैठका बोलावल्या जातात.
 
==अर्थसंकल्प==
येणाऱ्या वर्षाचा जमा-खर्चाचागावाच्या जमाखर्चाचा अंदाज बांधणे, म्हणजे अर्थसंकल्प करणे. गावाच्या हिशोबातील जमेच्या बाजू व खर्चाच्या बाजू मांडणे म्हणजेच ग्राम पंचायतीचा उत्पन्नाचा व खर्चाचा अंदाज तयार करणे म्हणजेच '''गावाचा अर्थसंकल्प''' बनवणे. महाराष्ट्र शासनाने त्यासाठी आराखडा तयार केलेला आहे. त्यानुसार ज्यामध्येविविध १२८ मार्गाने गावात निधी जमा केला जाऊ शकतो व त्याचा विनियोग करणारी ढोबळ मानाने मुख्यतः १२२ खाती शासनाने नमूद केलेली आहेत. त्या त्या मार्गाने व खात्यानुसार आर्थिक अंदाज बनवून, ग्रामतॊ सभेतूनग्रामसभेतून मंजूर करून घ्यावा लागतो.
 
==ग्रामसभा==
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ७७ अ अन्वये प्रत्येक गावासाठी एक ग्रामसभा अस्तित्वात असतेआली.. खेड्यामधील मतदानाचा हक्क प्राप्त असणारी प्रत्येक व्याक्तिव्यक्ती हिही ग्रामसभेचा सदस्य असते. ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारिणी असल्याने ती ग्रामसभेला जबाबदार आहे. बोन्गीरवालबोंगीरवाल नावाच्या एका समितीने ग्रामसभेला बळकटी प्राप्त करून दिली . ७३ व्या घटनानुसारराज्यघटनादुरुस्तीनुसार १९९३ साली तिलाग्रामसभेला संवैधानिक दर्जा प्राप्त करून दिला झाला.
 
===ग्रामसभेच्या बैठका===
ग्रामसभेच्या चार बैठका होतात. २६ जानेवारी , १, मे, १५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर या दिवशी या बैठका बोलविल्या जातात.
 
===अध्यक्ष===
ग्रामपंचायतीचा सरपंच ग्रामसभेच्या बैठकीचा अध्यक्ष असतो. त्याच्या अनुपस्थित उपसरपंच किंवा जेष्ठ सभासद अध्यक्षस्थान भुषवितोभूषवितो.
 
===ग्रामसभा कार्येकरीत असलेली कामे===
#कर आकारणीसाठी मान्यता देणे.
#ग्रामपंचायतीच्या विकास कामांना मजुरी देणे.
#ग्रामपंचायतीचा प्रत्यक्ष खर्च व काम यांच्या पाहणीसाठी दक्षता समिती नेमणे .
#ग्रामपंचायतीचे सदस्य निवदणे निवडणे.
 
==सारपंचाची थेट निवडणूक=
महाराष्ट्रातील भाजप- शिवसेना युती सरकारने ग्रामपंचायतीचा सरपंच जनतेतून निवडण्याचा निर्णय ३ जुलै २०१७ रोजी घेतला. मात्र, जनतेतून सरपंचाची निवड करावी, अशी सूचना सन १९८६ मध्ये प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या समितीने केली होती. राज्य सरकारनेया शिफारशीची अंमलबजावणी तब्बल ३१ वर्षांनंतर केली.
 
महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद असे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली. पंचायतराज व्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत राज्य सरकारने वेळोवेळी समित्या नेमल्या. पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी १८ जून १९८४ रोजी प्राचार्य पी. बी. पाटील यांची समिती नेमण्यात आली. ‘पंचायतराज’चे पुनर्विलोकन करणाऱ्या या संस्थेची कार्यकक्षा व्यापक होती. जून १९८६ मध्ये या समितीने तिच्या शिफारशी राज्य सरकारला सादर केल्या. त्यात ग्रामपंचायतीचा प्रमुख असलेल्या सरपंचाची निवड थेट जनतेतून करावी, तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी पंचायतराज व्यवस्थेकडे सोपवावी, महिला व बालकल्याण समिती स्थापन करावी, अशा अनेक क्रांतिकारी शिफारशी या समितीने केल्या. या समितीने ‘पंचायतराज’ला एक वेगळी दिशा दिली. ७३ वी घटनादुरुस्ती होण्यापूर्वीच या समितीने क्रांतिकारी शिफारशी केल्या होत्या; परंतु राज्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत ७३ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्य सरकारने पावले उचलली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना २ ऑक्‍टोबर २००० रोजी पाटील समितीच्या बहुतांश शिफारशींची अंमलबजावणी सुरू झाली; परंतु जनतेतून सरपंच ही शिफारस मात्र लागू करण्यात आली नाही. त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय २०१७ साली युती सरकारने घेतला.
 
[[वर्ग:नागरिकशास्त्र]]