"चोखामेळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→बाह्य दुवे: संत चोखामेळा यांचा मृत्यू मंगळवेढ्यात झाला . |
No edit summary |
||
ओळ १२:
| ॲक्सेसदिनांक = १० मे, २०१२
| अवतरण = संत चोखामेळा यांचा इ.स. १३३८ साली पंढरपूरला मृत्यू झाला.
}}</ref>) चोखोबा मूळ
संत चोखोबा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. [[संत नामदेव]] हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.
संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य,
[[चंद्रभागा नदी|चंद्रभागा]] नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ ...
असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.
संत चोखोबांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. संस्कारसंपन्न, संवेदनक्षम, भक्तिप्रवण, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या चोखोबांच्या रचनांतून, त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात. ‘हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।’ असा उपरोधिक प्रश्र्न ते देवालाच विचारतात. ‘का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या, भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्र्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला
‘धाव घाली विठू आता। चालू नको मंद।<br/>
ओळ ८४:
==चित्रपट==
* सुमीत कॅसेट्स नावाच्या कंपनीने ’संत चोखामेळा’ नावाची दृक्श्राव्य सीडी काढली आहे
* फाउंटन म्युझिक कंपनीनेही संत चोखामेळा नावाची सीडी कढली आहे. तिच्यातील चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश लिमकर आहेत.
* याच विषयावरचा पूर्ण लांबीच मराठी कृष्णधवल चित्रपट ‘जोहार मायबाप (संत चोखामेळा)’ या नावने सन १९५०मध्ये निघाला. [[राम गबाले]] यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. कथा-पटकथा-संवाद [[ग.दि. माडगूळकर]] यांचे तर संगीत [[सुधीर फडके]] यांचे होते. हाच चित्रपट १९७३ साली ‘‘ही वाट पंढरीची” या नावानेही सेन्सॉर झाला होता. इंदू कुलकर्णी, गोपीनाथ सावकार, ग्रामोपाध्ये, परशुराम भोसले, [[पु.ल. देशपांडे]], [[विवेक]], [[सुलोचना]] यांनी त्या चित्रपटात कामे केली होती. चित्रपटातील सुमधुर गाणी आजही लोकप्रिय आहेत.
==संदर्भ आणि नोंदी==
Line ९५ ⟶ ९७:
* [http://www.marathimati.net/aamha-na-kale-dnyan/ आम्हा न कळे ज्ञान] - [[मराठीमाती]]
{{वारकरी संप्रदाय}}<br />
▲संत चोखामेळा यांचा मृत्यू मंगळवेढ्यात झाला . {{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}}
[[वर्ग:मराठी संत]]
|