"अस्मितादर्श साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
* ३०वे संमेलन - २४-२५ डिसेंबर २०११ -कळंब(उस्मानाबाद जिल्हा). संमेलनाध्यक्ष : प्रा. भास्कर चंदनशिव
* ३१वे संमेलन - २५-२६ नोव्हेंबर २०१२ -जळगाव. संमेलनाध्यक्ष : डॉ.[[कृष्णा किरवले]]
* ३२वे संमेलन - नांदेड येथे, २-३- जानेवारी २०१५ रोजीया कळात झाले. संमेलनाध्यक्ष आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक [[नागराज मंजुळे]] हे होते.
* ३३वे संमेलन - वशीम येथे १३ व १४ फेब्रुवारी २०१६ दरम्यान झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. रविचंद्र हडसनकर होते.
* ३४वे संमेलन - लातूर येथे, १४-१५ जानेवारी २०१७ या दिवशी झाले. संमेलनाध्यक्षा डॉ. [[प्रज्ञा पवार]] होत्या.
---
:३१व्या '''साहित्य''' संमेलनात केलेल्या सूचना आणि पास झालेले ठराव :
 
;सूचना : सरकारमधील आंबेडकरवादी मंत्र्यांनी '''गांधी टोपी ऐवजी निळी टोपी''' घालावी.
 
;ठराव :
Line १९ ⟶ २१:
२. डॉ. आंबेडकर यांच्या इंग्रजी साहित्याचा मराठीतून अनुवाद करावा.<br />
३. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बुद्धांच्या (?) ताब्यात देण्यात यावे.<br />
४. महाविहारात अन्य धर्मीयांकडून करण्यात येणाऱ्यायेणार्‍या कर्मकांडावर पूर्णपणे बंदी घालावी.<br />
५. केंद्र सरकारने तत्त्वत: मान्य केलेली इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी सहा डिसेंबरच्या आत ताब्यात द्यावी.<br />
६. केंद्र सरकारच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय बौद्ध विहार निर्माण करावा.<br />
Line २५ ⟶ २७:
८. आंबेडकरी चळवळीतील वृद्ध कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसैनिकाप्रमाणे भीमसैनिक अशी मान्यता देऊन वार्षिक मानधन द्यावे.<br />
९. अजिंठा डोंगरावर भगवान बुद्धांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा.. वगैरे.
 
यामागील आणि पुढील संमेलनांमध्ये अशाच प्रकारचे ठराव पास होत गेले.