"भालचंद्र दत्तात्रय खेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''{{लेखनाव}}''' (जन्म : कर्जत-अहमदनगर जिल्हा, :[[जून १२]], [[इ.स. १९१७]] - मृत्यू : पुणे; [[जून २१]],[[इ.स. २०१२]]) हे मराठी लेखक होते. बी.ए. एल्‌‍एल.बी. झालेले भा. द. खेर हे पंचवीस वर्षे केसरीचे उपसंपादक होते. तत्पूर्वी त्यांनी अग्रणी, हिंदुराष्ट्र, भारत आदी दैनिकांत काम केले होते. वसंतराव काणे यांच्या "रोहिणी' मासिकाचे संपादनकार्य काही काळ त्यांनी केले. तसेच 'सहयाद्री' मासिकाचे ते दहा वर्षे संपादक होते. भा.द.खेर हे मराठी लेखक [[विष्णु सखाराम खांडेकर| वि.स.खांडेकर]] यांचे मामेभाऊ लागत.
 
खेर स्वत:लास्वतःला प्राध्यापक [[श्री. म. माटे]] यांचे शिष्य म्हणवून घेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरत असताना सामाजिक कार्यातही ते तेवढ्यात आत्मीयतेने सहभागी होत. "केसरी' गणेशोत्सवातील दहा दिवसांचे सांस्कृतिक कार्यक्रम लोकप्रिय करण्यात खेर यांचा मोठा वाटा असे. [[जयंतराव टिळक]], वि. स. माडीवाले, हरिभाऊ कुलकर्णी, रामभाऊ जोशी आदींच्या "केसरी'च्या आवारात जमणाऱ्याजमणार्‍या मैफिलीतील गप्पा, हास्यविनोद आणि एकमेकांची थट्टा हा एक अविस्मरणीय अनुभव होता. स. मा. गर्गे यांनी संपादित केलेल्या "यशवंतराव चव्हाण आणि पत्रकार' या पत्रसंवाद ग्रंथांतील भा. द. खेर आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील पत्रव्यवहार वाचल्यानंतर खेरांच्या ’लेखनध्यास' किती होता हे ध्यानात येते. केवळ लेखन विषयाशी निगडित असलेले मनस्वी पत्रकार असून,असूनही अखंडत्यांना नवनवीन साहित्यनिर्मितीचा अखंड ध्यास असणे, हेच खेरांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.
 
 
==कारकीर्द==
भा. द. खेरांनी [[इ.स. १९४१]] ते [[इ.स. १९८४]] या काळात त्यांनी विपुल आणि दर्जेदार कादंबऱ्यांचेकादंबर्‍यांचे लेखन केले. मनोहर माळगावकरांच्या कादंबऱ्यांचेकादंबर्‍यांचे 'अधांतरी', दे प्रिन्सेस' हे त्यांनी केलेले अनुवादही गाजले. शेक्सपीअरच्याशेक्सपियरच्या 'हॅम्लेट', किंग लियर, विंटर्स टेल' इत्यादी नाटकांचे अनुवाद, [[लोकमान्य टिळक]], [[स्वातंत्र्यवीर सावरकर]] यांच्या चरित्राची व साहित्याची ओळख करून देणारे ग्रंथ, श्री [[गुलाबराव महाराज]], [[गजानन महाराज]], [[साईबाबा]] आदी महात्म्यांची महती पटवून देणारी पुस्तके, ऐतिहासिक गुजगोष्टी, नाना नवलकथा' असे त्यांचे संकीर्ण लेखन प्रकाशित झालेले आहे. त्यांची ११७ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांची एकूण पृष्ठसंख्या २५०००हून अधिक आहे. ’समग्र लोकमान्य टिळक’ या सप्तखंडी ग्रंथाचे भा.द.खेर एक सहसंपादक होते.
 
कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, निबंध, चरित्र, चरित्रात्मक कादंबरी, कुमार वाङमय, संतचरित्रे अशा विविध वाङ्मयप्रकारात खेर यांनी बहुमोल योगदान दिले. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असताना सर्जनशील साहित्यिक म्हणून नावलौकिक मिळविणारे खेर ‘केसरी’चे सहसंपादक आणि ‘सह्याद्री’चे संपादक होते. त्यांचा जन्म नगर जिल्ह्यातील कर्जत येथे झाला. १९३९मध्ये वकिलीची पदवी मिळवतानाच त्यांचा ‘नादलहरी’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. १९६८ पर्यंत त्यांच्या जवळपास पन्नास सामाजिक, कौटुंबिक कादंबर्‍या, चरित्र आणि इतर पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचे मामेबंधु ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्याशी झालेल्या चर्चेतून ते चरित्रात्मक कादंबर्‍यांकडे वळले. ‘यज्ञ’ ही त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील लिहिलेल्या पहिल्या चरित्रात्मक कादंबरीची प्रकाशनापूर्वीच ११ हजार प्रतींची नोंदणी झाली होती. त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृतींचे गारुड आजही रसिक वाचकांच्या मनावर कायम आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावरील ‘अमृतपुत्र’ ही कादंबरी लिहिण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना ताश्कंदला आणि ‘हिरोशिमा’ ही कादंबरी लिहिण्यासाठी जपानला राज्य अतिथी (स्टेट गेस्ट) म्हणून पाठविले होते.
भा. द. खेरांनी [[इ.स. १९४१]] ते [[इ.स. १९८४]] या काळात त्यांनी विपुल आणि दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखन केले. मनोहर माळगावकरांच्या कादंबऱ्यांचे 'अधांतरी', दे प्रिन्सेस' हे त्यांनी केलेले अनुवादही गाजले. शेक्सपीअरच्या 'हॅम्लेट', किंग लियर, विंटर्स टेल' इत्यादी नाटकांचे अनुवाद, [[लोकमान्य टिळक]], [[स्वातंत्र्यवीर सावरकर]] यांच्या चरित्राची व साहित्याची ओळख करून देणारे ग्रंथ, श्री [[गुलाबराव महाराज]], [[गजानन महाराज]], [[साईबाबा]] आदी महात्म्यांची महती पटवून देणारी पुस्तके, ऐतिहासिक गुजगोष्टी, नाना नवलकथा' असे संकीर्ण लेखन प्रकाशित झालेले आहे. त्यांची ११७ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांची एकूण पृष्ठसंख्या २५०००हून अधिक आहे. ’समग्र लोकमान्य टिळक’ या सप्तखंडी ग्रंथाचे भा.द.खेर एक सहसंपादक होते.
 
भा.द. खेर यांच्या ‘लोकमान्य टिळक दर्शन’ नावाच्या ग्रंथाची नवी आवृत्ती २२ जून २०१७ रोजी प्रकाशित होणार आहे.
 
==सन्मान==
 
==सन्मान==
* ८३ व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात]] भा. द. खेर यांचा सत्कार करण्यात आला होता.
* भा.द.खेर यांनी लिहिलेल्या हिरोशिमा या कादंबरीचे प्रकाशन भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान [[यशवंतराव चव्हाण]] यांच्या हस्ते झाले होते.
Line ५६ ⟶ ५८:
*
 
==कादंबर्‍या==
==कादंबऱ्या==
 
* आई माझी आहे
* आनंद जन्मला (कुटुंबनियोजन या विषयावरील कादंबरी)
Line ७९ ⟶ ८०:
* संस्कार-कथा
 
==चरित्रामक कादंबऱ्याकादंबर्‍या==
* अमृतपुत्र ([[लाल बहादूर शास्त्री]])
* आनंदभवन ([[जवाहरलाल नेहरू|नेहरू कुटुंब]])
Line ९० ⟶ ९१:
* प्रबुद्ध ([[बाबासाहेब आंबेडकर]])
* यज्ञ ([[वि.दा.सावरकर]])
* लोकमान्य टिळक दर्शन
* शापित धर्मात्मा (?)
* संजीवनी ([[संत ज्ञानेश्वर]])
Line ९९ ⟶ १०१:
* हसरे दु:ख ([[चार्ली चॅप्लिन]])
 
==कादंबऱ्यांचेकादंबर्‍यांचे अनुवाद==
* अधांतरी
* मकिको कॉन(अपूर्ण)
* दे प्रिन्सेस
* हॅम्लेट
* किंग लियर
* विंटर्स टेल
Line १११ ⟶ ११३:
 
==साहित्य समीक्षा==
 
* परदेशातील साहित्य सफर
* माझे साहित्य स्वप्न