"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नवीन माहिती
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Syzygium cumini - fruits dark.jpg|250px|thumb|फळ]]
'''जांभूळ''' हा मूलतः [[दक्षिण आशिया]] व [[आग्नेय आशिया]]त आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात फळे [[जांभळा|जांभळ्या]] रंगाचीआणिरंगाची आणि गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात. शास्त्रीय नाव सायझिजियम क्युमिनी.
 
== उपयोग ==
ओळ ७:
[[चित्र:Syzygium cumini Flower 1.JPG|250px|thumb|left| मोहोर]]
जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे <ref name="अ‍ॅग्रोवन">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.agrowon.com/Agrowon/20120518/4960412585958741150.htm| शीर्षक = जांभळापासून बनवा मूल्यवर्धित टिकाऊ पदार्थ | लेखक =डॉ. रश्‍मी पाटील, डॉ. पी. एम. हळदणकर, डॉ. पी. सी. हळदवणेकर | प्रकाशक = [[सकाळ]] अ‍ॅग्रोवन | दिनांक = १८ मे २०१२ | अ‍ॅक्सेसदिनांक = पौष कृ. १० शके १९३४ | भाषा = मराठी }}</ref>. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे, परंतु ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच घ्यावे<ref name="महाअ‍ॅग्रो">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://mahaagro.wordpress.com/category/औषधी/page/2/| शीर्षक = फळांचे औषधी उपयोग
| लेखक =| प्रकाशक =महाअ‍ॅग्रो| दिनांक = ६ फेब्रुवारी २०११| अ‍ॅक्सेसदिनांक = पौष कृ. १० शके १९३४ | भाषा = मराठी }}</ref>. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहर्‍यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभळापासून दारू हीदारूही बनवली जाते.
 
याचेजांभळे सेवनानेकिंवा जांभळापासून बनवलेले पदार्थ नियमित खाल्यामुळे यकृत मजबूत होते व मुत्राशयाचेमूत्राशयाचे आजार होत नाहीत. याचेयाच्या नियमितसेवनानेनियमित सेवनाने केस लांबसडक व मजबूत होतात. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरिरास आवश्यक ते पोटॅशियम याचे सेवनाने मिळते. अग्निमांद्यात याचे रसाचे सेवन लाभकारी आहे.
 
सुगंधी पाने असलेला, लोंबकळणाऱ्या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. [[भीष्म]] पर्वात पितामह भीष्म म्हणतात. 'या जम्बूवृक्षांमुळेच या द्वीपकल्पाचे नाव जंम्बू द्वीप असे पडले'. [[रामायण|रामायणात]], बिरही श्रीराम दंडकारण्यात फिरताना आपली व्यथा या जम्बूवृक्षासही सांगतात. [[कालिदास|कालीदासांना]] मध्यभारतात जम्बूवृक्षाच्या राया नद्यांचे पाणी अडवताना दिसल्या, तर बाणभट्टांचा [[पोपट]] वैशंपायन [[कोकिळ|कोकिळाच्या]] डोळ्यासारखे लालबुंद असणाऱ्या राजजम्बूच्या फळाचा रस चोरीत असे. यावरून एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की जम्बुवृक्ष हा सर्व भारतभर उगवतो. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभीपत्र या नावासही पात्र आहे. [[लवंग|लवंगाची]] व [[निलगिरी (वनस्पती)|निलगिरीची]] झाडे याची कुलबंधू असल्याने हे कुल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते.
सुगंधी पाने असलेला, लोंबकळणार्‍या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. महाभारतातल्या [[भीष्म]] पर्वात पितामह भीष्म म्हणतात. 'या जम्बूवृक्षांमुळेच या द्वीपकल्पाचे (हिंदुस्थानचे) नाव नाव जम्बू द्वीप असे पडले'. [[रामायण|रामायणात]], बिरही श्रीराम दंडकारण्यात फिरताना आपली व्यथा या जम्बूवृक्षासही सांगतात. [[कालिदास|कालीदासांना]] मध्यभारतात जम्बूवृक्षाच्या राया नद्यांचे पाणी अडवताना दिसल्या, तर बाणभट्टांचा [[पोपट]] वैशंपायन [[कोकिळ|कोकिळाच्या]] डोळ्यासारखे लालबुंद असणार्‍या राजजम्बूच्या फळाचा रस चोरीत असे. यावरून एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की जम्बुवृक्ष हा सर्व भारतभर उगवतो. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभिपत्र या नावासही पात्र आहे. [[लवंग|लवंगाची]] व [[निलगिरी (वनस्पती)|निलगिरीची]] झाडे याची कुलबंधू असल्याने हे कुल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते.
 
==स्थान==
Line १६ ⟶ १७:
 
==जाती व आकारमान==
नैसर्गिक लागवड बियांपासून होते. तर संकरित जातींची लागवड कलम पद्धतीने करतात. मुख्य जाती म्हणजे मधुर फळाचा वृक्ष उर्फ ‘राजजम्बू’ , व लहान आकाराच्या, कमी गराच्या फळांचा वृक्ष म्हणजे ‘क्षुद्रजम्बू’ किंवा ‘काष्ठजांभूळ’. माथेरानला सर्वत्र वाढणारी ‘लेंडीजांभूळ’ दुसऱ्यादुसर्‍या प्रकारात मोडते. मुख्यत: उष्ण कटिबंधीय देशांतून वास्तव्य असलेला हा वृक्ष सरळसोट १५० फुटांपर्यंत सुधाफुटांपर्यंतसुद्धा वाढतो, खडकाळ भूमीत मात्र यास ठेंगणे रूप प्राप्त होते. पाने सुवासिक ग्रंथीयुक्तग्रंथियुक्त असतात. ती चकचकीत चामड्यासारखी दिसतात. या पानांचे वैशिष्ट्य म्हणजे पानांच्या कडेने स्पष्ट असणारी शीर पानाच्या खालपासून टोकापर्यंत जाते व इतर सर्व शिरांशी संयोग करते. या शिरेस ‘इंट्रामार्जिनल व्हेन’ अशी संज्ञा शास्त्रज्ञांनी दिलेली आहे व टी शीर या कुलांतील वनस्पतीचे ‘कुलभूषण’ ठरली आहे. जांभळाच्या झाडाची फुले नाजूक हिरवट, पांढरी सोनेरी रंगाची असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोहर येतो व अंती फळ तयार होते.
फळे अंडाकृती, प्रथम परिपक्व झाल्यावर तांबूस-वांगी रंगाची तर अतिपक्व झाल्यावर गर्द जांभळ्या रंगाची होतात. या फळाची गणना ‘मृदूफळात’‘मृदुफळांत’ होते व ते साधारण २-२ १/२ इंच लांबीचे, लांबोड्या आकाराचे असते. फळात एकच बी असते.
 
जांभूळ वृक्षाचे लाकूड टणक, टिकाऊ असून ते पाण्यात कुजत नाही, रंग साधारण भुरकट तपकिरी असून त्याच्या प्रत्येक घन फुटाचे वजन २०-२२ किलो भरते. लाकडाचा उपयोग घर बांधणीसाठी, छोटी अवजारे बनविण्यासाठी करतात. फांद्या,खोड यांचा उपयोग जळणासाठी व पाल्याचा उपयोग गुरांच्या चारासाठी होतो. चांगली वाढलेली जांभूळ शेतकऱ्यास वर्षात ५० किलो उत्पन्न देते. फळमाशा व खोड अळी हे झाडांचे शत्रू आहेत. त्यापासून झाडाचे संरक्षण करावे लागते.
 
==उपयोग==
हा पुरातन उपयुक्त वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातूनहीदृष्टिकोनातूनही फार महत्वाचामहत्त्वाचा ठरतो. जांभळाचे फळ दीपनदीपक, पाचनपाचक व यकृतोत्तेजक आहे. घरगुती औषधात जांभूळ बी गळवांच्या त्रासावर उगाळून लावतात. या वृक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे या झाडात ठोकलेला लोखंडी खिळा वर्षभरात विरून जातो. तसेच पाने ठेचून लोखंडाच्या भूशाबरोबरभुशाबरोबर एकत्र करून ६ महिने ठेवल्यास उत्तम लोहक्षार मिळतो.
जांभळाच्या सुक्या बियांतील वैशिष्ठ्यवैशिष्ट्य म्हणजे त्यांत रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्वतत्त्व सापडले आहे. सुगंधी पाने व गुणकारी बीज,फळे,फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी सौंदर्य प्रसाधनांसाठी केला असल्यास नवल नाही. मुखशुद्धीसाठी बियांचे चूर्ण तर शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी पाने व फळांचा उपयोग केशकलपासाठी, पोटात घेण्यास जांभूळ फळ तर बाहेरून केसाला लावण्यास अर्क, याविषयी जुन्या ग्रंथातून उल्लेख आहे. जांभूळ हा वृक्ष हिंदू व बौद्ध धर्मियधर्मीय लोकांनी एक पवित्र वृक्ष म्हणून मानलेला आहे. त्यामुळे हा वृक्ष जरी वन्य असला तरी बऱ्याचशाबऱ्र्‍याशा उद्यानातून, उपवनातून, देवळाभोवती व देवरायातूनदेवरायांतून लावलेला आहे. गणेश ,शिव, कृष्ण या देवतांना जांभळाची फुले प्रिय असतात असा समज आहे. काही ठीकाणी जांभळाच्या पानाचे तोरण मंगल समयी दाराला लावण्याची प्रथा आहे. ढगांचा राजा ‘वरून’ पृथ्वीवर जांभूळ वृक्षाच्या स्वरुपातस्वरूपात अवतरला आणि म्हणूनच त्याच्या फळांचा रंग गडद मेघासारखा झाला असाही लोकसमज आहे. सुसर आणि जांभूळ वृक्षावरील माकडाचे काळीज हिही एक लोकप्रिय नीतीकथानीतिकथा आहे. जांभूळ व माकडे यांचे अतूट नाते दिसते, ते या पूर्वापार चालत आलेल्या कथेचे बीज असावे. तिरूचिरापल्ली शहरानजीकच्या महादेव मंदिरात एक अजस्त्रअजस्र डेरेदार जांभूळ वृक्ष आहे. हा महादेव ‘जम्बूकेश्वर‘जम्बुकेश्वर महादेव’ म्हणून प्रसिद्ध आहे.
जांभूळ वृक्ष समशीतोष्ण कटिबंधीय,रुंदपर्णीय अविभाज्य घटक आहे. अजनी,पिसा,हिरडा,आंबा या वृक्षांच्या जोडीला हा वृक्ष उगवतो. महाराष्ट्रात [[महाबळेश्वर]], [[माथेरान]], [[भीमाशंकर]],[[वासोटा]],[[कोयना अभयारण्य|कोयना]] परिसर, [[सावंतवाडी]]-[[आंबोली]] परिसर या ठिकाणी उल्लेखिलेली अरण्ये आहेत. माकडे, वटवाघळे, फलाहारी पक्षी यांचे हा वृक्ष या आवडत्या गोष्टी आहेत. फुलांचे परागण, बियांचे विखुरणे व पुनरुज्जीवन या गोष्टी बहुधा त्यांच्यामुळेच होतात. जंगलातील मसण्या उद व कोल्हे हे प्राणी जांभळे खातात. पाळीव प्राण्यांमध्ये घोड्यांना हे फळ फार आवडते. या झाडाचा फुलोरा मधमाश्या, फुलपाखरे, पतंग, मोठ्या निळ्या माशा यांना आकर्षित करतो. या वृक्षाच्या पानावर रेशिमकीडे (टसर सिल्क वर्म) उत्तमरित्या पोसले जातात.
तशी मुंबईत ठायीठायी जांभळीची झाडे दिसतात. रस्ते कापताना जरा शोधक नजरेने पहात गेलात तर या झाडांची शहरातील दाटी पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. यातील अनेक झाडे अगदी जुनी आहेत आणि भरपूर फळांनी लहडून जाणारी फोर्टमध्ये विद्यापीठच्या अव्ह्ल मैदानाच्या कडेला तीन मोठे जांभूळ वृक्ष आहेत. उन्हाळ्यात तिथून चालणाऱ्यांच्या पायाखाली येवून जांभळांची शाई फुटपाथ रंगवत असते. वाळकेश्वर परिसर, दादर मधील अनेक रस्ते, चेंबूरच्या गल्या, अलीकडेच भरायला लागलेली उपनगरे, यातून भरपूर जांभळाची झाड आहेत. अंधेरी ते दहिसर पट्ट्यात तर खूपच जांभूळ दाटी आहे. अंधेरी उड्डाण पुलाच्या अलीकडे एक प्रचंड ‘राजजम्बू’ आपल्या झुलत्या फांद्या मिरवत उभा आहे....एकटाच वांद्राच्या पाली हिल साहित्य-सहवास परिसरात या देखण्या वृक्षाची दर्शन ठिकठिकाणी होते. जिजामाता उद्यान, हँगिंग गार्डन, बोरिवलीच राष्ट्रीय उद्यान, पवईच उद्यान ते अनेक छोटी उद्यान जांभूळ वृक्षाच संवर्धन करीत आहे.
सुगंधी पाने असलेला, लोंबकळणाऱ्या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. [[भीष्म]] पर्वात पितामह भीष्म म्हणतात. 'या जम्बूवृक्षांमुळेच या द्वीपकल्पाचे नाव जंम्बू द्वीप असे पडले'. [[रामायण|रामायणात]], बिरही श्रीराम दंडकारण्यात फिरताना आपली व्यथा या जम्बूवृक्षासही सांगतात. [[कालिदास|कालीदासांना]] मध्यभारतात जम्बूवृक्षाच्या राया नद्यांचे पाणी अडवताना दिसल्या, तर बाणभट्टांचा [[पोपट]] वैशंपायन [[कोकिळ|कोकिळाच्या]] डोळ्यासारखे लालबुंद असणाऱ्या राजजम्बूच्या फळाचा रस चोरीत असे. यावरून एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की जम्बुवृक्ष हा सर्व भारतभर उगवतो. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभीपत्र या नावासही पात्र आहे. [[लवंग|लवंगाची]] व [[निलगिरी (वनस्पती)|निलगिरीची]] झाडे याची कुलबंधू असल्याने हे कुल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते.
== '''जांभूळ :''' ==
जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे.
जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाच रस काढून बरणीत भरून ठेवता व एक वर्ष जाऊ द्यावे. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव तर वेळेव अर्धा तोळा चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.
 
जांभूळ वृक्ष हा समशीतोष्ण कटिबंधीय, रुंदपर्णीय वृक्षगटाचा अविभाज्य घटक आहे. अजनी, पिसा, हिरडा, आंबा या वृक्षांच्या जोडीला हा वृक्ष उगवतो. महाराष्ट्रात [[महाबळेश्वर]], [[माथेरान]], [[भीमाशंकर]], [[वासोटा]], [[कोयना अभयारण्य|कोयना]] परिसर, [[सावंतवाडी]]-[[आंबोली]] परिसर या ठिकाणी उल्लेखिलेली अरण्ये आहेत. माकडे, वटवाघळे, फलाहारी पक्षी यांचेयांचा हा आवडता वृक्ष या आवडत्या गोष्टी आहेतआहे. फुलांचे परागण, बियांचे विखुरणे व पुनरुज्जीवन या गोष्टी बहुधा त्यांच्यामुळेच होतात. जंगलातील मसण्या उद व कोल्हे हे प्राणी जांभळे खातात. पाळीव प्राण्यांमध्ये घोड्यांना हे फळ फार आवडते. या झाडाचा फुलोरा मधमाश्या, फुलपाखरे, पतंग, मोठ्या निळ्या माशा यांना आकर्षित करतो. या वृक्षाच्या पानावर रेशिमकीडेरेशमाचे किडे (टसर सिल्क वर्म) उत्तमरित्याउत्तमरीत्या पोसले जातात.
 
तशी मुंबईत ठायीठायी जांभळीची झाडे दिसतात. रस्ते कापताना जरा शोधक नजरेने पहात गेलात तर या झाडांची शहरातील दाटी पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. यातील अनेक झाडे अगदी जुनी आहेत आणि भरपूर फळांनी लहडूनलगडून जाणारी फोर्टमध्ये विद्यापीठच्याविद्यापीठालगतच्या अव्ह्लओव्हल मैदानाच्या कडेला तीन मोठे जांभूळ वृक्ष आहेत. उन्हाळ्यात तिथून चालणाऱ्यांच्याचालणार्‍यांच्या पायाखाली येवूनयेऊन जांभळांची शाई फुटपाथ रंगवत असते. वाळकेश्वर परिसर, दादर मधील अनेक रस्ते, चेंबूरच्या गल्या, अलीकडेच भरायला लागलेली उपनगरे, यातून भरपूर जांभळाची झाडझाडे आहेत. अंधेरी ते दहिसर पट्ट्यात तर खूपच जांभूळ दाटी आहे. अंधेरी उड्डाण पुलाच्या अलीकडे एक प्रचंड ‘राजजम्बू’ आपल्या झुलत्या फांद्या मिरवत एकटाच उभा आहे....एकटाच वांद्राच्यावांद्त्‍याच्या पाली हिल साहित्य-सहवास परिसरात या देखण्या वृक्षाचीवृक्षाचे दर्शन ठिकठिकाणी होते. जिजामाताराणीचा उद्यानबाग, हँगिंग गार्डन, बोरिवलीचबोरीवलीचे राष्ट्रीय उद्यान, पवईचपवईचे उद्यान तेही अनेक छोटी उद्यानउद्याने जांभूळ वृक्षाचवृक्षाचे संवर्धन करीत आहेआहेत.
सुगंधी पाने असलेला, लोंबकळणाऱ्या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. [[भीष्म]] पर्वात पितामह भीष्म म्हणतात. 'या जम्बूवृक्षांमुळेच या द्वीपकल्पाचे नाव जंम्बू द्वीप असे पडले'. [[रामायण|रामायणात]], बिरही श्रीराम दंडकारण्यात फिरताना आपली व्यथा या जम्बूवृक्षासही सांगतात. [[कालिदास|कालीदासांना]] मध्यभारतात जम्बूवृक्षाच्या राया नद्यांचे पाणी अडवताना दिसल्या, तर बाणभट्टांचा [[पोपट]] वैशंपायन [[कोकिळ|कोकिळाच्या]] डोळ्यासारखे लालबुंद असणाऱ्याअसणार्‍या राजजम्बूच्या फळाचा रस चोरीत असे. यावरून एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की जम्बुवृक्ष हा सर्व भारतभर उगवतो. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभीपत्र या नावासही पात्र आहे. [[लवंग|लवंगाची]] व [[निलगिरी (वनस्पती)|निलगिरीची]] झाडे याची कुलबंधू असल्याने हे कुल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते.
 
== '''जांभूळ :''' ==
जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्यातज्‍ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे.
 
जांभूळ हेहा अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा.करतात व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावाघेतात.  दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाचजांभळाचा रस काढून बरणीत भरून ठेवता वठेवून एक वर्ष जाऊ द्यावेदेतात. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव तरएका वेळेववेळेस अर्धा तोळा पण चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्याउठणार्‍या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्याजांभळाया बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.
 
==जाती==
कृष्णगिरी ही जांभळाची जात कोइमतूरकोइंबतूर भागात प्रसिद्ध आहे.
 
==जांभळापासून तयार झालेली औषधे==
* जम्बवासव
* DIABIT Capiules
* DIABNEX Tablets
* DIACONT Tablets
* Syziginium Jambolicum (होमिओपथिक औषध)
 
== सांस्कृतिक संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जांभूळ" पासून हुडकले