"चिपको आंदोलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Chipko Movement.png|thumb|Chipko Movement|चिपको आंदोलन]]
'''चिपको आंदोलन''' हे झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन होते. यामध्ये वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणाऱ्याहोणार्‍या वृक्षाला कवटाळून ठेवले.
==इतिहास==
===बिश्नोईंचे हत्याकांड===
[[इ.स. १७३०|इ.स. १७३०मध्ये]] [[जोधपूर|जोधपूरच्या]] राजानेमहाराज अभयसिंह यांनी राजवाडा बांधायचा ठरवले. त्यासाठी चुन्याची कळी करायला भरपूर जळण हवे होते. ते शोधताना [[जोधपूर|जोधपूरपासून]] सोळाच मैलांवर [[बिश्नोई|बिश्‍नोईंचे]] खेजडली गाव होते. गावाजवळ खेजडीची मुबलक झाडी होती, जवळच चुन्याच्या खाणीही होत्या. झाले! राजाचे कामगार कुऱ्हाडीकुर्‍हाडी घेऊन खेजडलीला पोचले. [[बिश्नोई|बिश्‍नोई लोकांनी]] विरोध केला. संतप्त दिवाणाने हुकूम केला, "चला, झाडे तोडा.' सारे गावकरी विनवण्या करू लागले, "आमचा धर्म तुडवू नका, ही वृक्षसंपदा नासू नका." वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणाऱ्याहोणार्‍या वृक्षाला कवटाळून ठेवले. यातत्यात [[बिश्नोई|बिश्‍नोईंचा]]गावातली जीवअमृतादेवी त्यांच्याआघाडीवर खेजडीच्याहोती. झाडांसकटसैनिकांच्या तोडलेतलवारीने अमृतादेवीबरोबर गावातले ३६३ गावकरी मारले गेले. मगआणि [[बिश्नोई|बिश्‍नोईंचे]] जीव मात्रगेल्यावर राजाची मग्रुरी उतरली. तो खेजडलीला पोचला, माफी मागितली. यापुढे बिश्‍नोईंच्या गावापासचे एकही हिरवे झाड तुटणार नाही, अशी हमी दिली.
 
===गढवालची गौरीदेवी===
अमृतादेवीचा कित्ता गढवालच्या गौरीदेवीने गिरवला. गढवालमधील रेनी गावाजवळची झाडे तोडण्यासाठी ठेकेदारची माणसे आली, तेव्हा गावातल्या पुरुषांना नुकसानभरपाई देण्याच्या आमिषाने चमोलीला नेण्याताले होते. गावात फक्त स्त्रियाच होत्या. गावातील महिला मंगल दलाची प्रमुख असलेली गौरीदेवी हिने गावतल्य बायकांना जमा केले आणि त्यांनी रात्रभर झाडांना चिपकून उभ्या राहिल्या हे ‘चिपको आंदोलन’ देशभर गाजले आणि गौरीदेवीमुळे समाजाला एक नवा आदर्श मिळाला.
 
 
==संदर्भ==