"नामदेव ढसाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→निधन: ललितलेखन शैली बदलून विश्वकोशीय शैली घातली |
No edit summary |
||
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''नामदेव लक्ष्मण ढसाळ''' ([[फेब्रुवारी १५]], [[इ.स. १९४९]] - [[जानेवारी १५]], [[इ.स. २०१४]]) हे [[मराठी]] कवी, [[दलित साहित्य|दलित साहित्यात]] परिवर्तन घडवणारे [[लेखक]] आणि [[दलित चळवळ]]ीतील नेते होते. महानगरीय
==जीवन==
नामदेव ढसाळ यांचा जन्म [[१५ फेब्रुवारी]] [[इ.स. १९४९]] रोजी [[पुणे]] जिल्ह्यातील एका खेड्यात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे लहानपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे [[मुंबई]]तील गोलपीठा या रेड लाइट भागातील झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे वडील खाटीक होते. त्यांनी स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली. ढसाळांची [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर|डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर]] नितांत श्रद्धा होती. दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य, गद्य, वृत्तपत्रांतील स्तंभलेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार तितक्याच प्रखरपणे मांडण्याचे काम ढसाळ यांनी केले. [[दलित|दलितांचे]] शोषितांचे जीवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला हा सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार होता. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली.
इ.स. १९७३ मध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला व त्यानंतर आणखी कवितासंग्रह. 'मूर्ख
==दलित
==कारकीर्द==
नामदेव ढसाळ हे
==निधन==
नामदेव ढसाळ आयुष्याची शेवटची अनेक वर्षे [[मायस्थेनिया ग्रॅव्हीज]] या दुर्धर आजाराने ग्रस्त होते.
नामदेव ढसाळ यांचे बुधवार, [[१५ जानेवारी]] [[इ.स. २०१४]] रोजी पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवार,१६ जानेवारी २०१४ सकाळी ११ वाजता आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर [[चैत्यभूमी]] येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Namdeo-dhasal/articleshow/28815069.cms महाराष्ट्र टाइम्स दि. १५ जून २०१४]</ref>
==पुस्तके==
===कविता संग्रह===
* आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी (१९७६)
* गोलपीठा (१९७२)▼
* खेळ (१९८३)
▲* गोलपीठा (१९७२)
* तुझे बोट धरून चाललो आहे
* तुही यत्ता कंची (१९८१)
* मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात
* मूर्ख
* या सत्तेत जीव रमत नाही (१९९५)
===वैचारिक===
* दलित पँथर- एक संघर्ष : हे पुस्तक नामदेव ढसाळ यांच्या मृत्यूनंतर
===नाटक===
* अंधार यात्रा
===कादंबर्या===
* हाडकी हाडवळा▼
* निगेटिव्ह स्पेस
▲* हाडकी हाडवळा
===इतर===
Line ६९ ⟶ ७०:
* मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह)
==नामदेव ढसाळ यांच्या विषयीची पुस्तके==▼
==स्मृती गौरव समिती==▼
* '''विद्रोही कवी नामदेव ढसाळ''' (सतीश कालसेकर, [[गंगाधर पानतावणे]], चंद्रकांत पाटील, [[शरणकुमार लिंबाळे]] आदींचे लेख; संपादक - प्रमोद लांडगे)▼
नामदेव ढसाळांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती तेवत ठेवण्याच्या इराद्याने [[वैभव छाया]] आणि इतर समविचारी मित्रांनी 'नामदेव ढसाळ स्मृती गौरव समिती' ची स्थापना करून नामदेव ढसाळांच्या एकुण आयुष्याला सलाम करणारा सारं काही समष्टीसाठी हा अभिवादनपर कार्यक्रम दरवर्षी १५ जानेवारी रोजी [[मुंबई]] येथे साजरा केला जातो. या कार्यक्रमात आंबेडकरी कविता, नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे वाचन, त्यांच्या कवितांचे नाटय़रूप, त्यांनी लिहिलेल्या गाण्यांचे सादरीकरण तसेच त्यांच्या जीवनावर व कवितांवर आधारित चित्रप्रदर्शन, चित्रकविता प्रदर्शन, शाहिरी, कविता वाचन, चर्चासत्र, चित्रपट लघुपट स्क्रीनिंग अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते. ▼
या कार्यक्रमात समितीतर्फे दरवर्षी नामदेव ढसाळ यांच्या नावाने एका कवीला गौरवण्यात येते. इ.स. २०१६ रोजी पहिला पुरस्कार ख्यातनाम आंबेडकरी कवी [[लोकनाथ यशवंत]] यांना मिळाला होता.▼
▲==स्मृती गौरव समिती==
▲नामदेव ढसाळांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती तेवत ठेवण्याच्या इराद्याने [[वैभव छाया]] आणि इतर समविचारी मित्रांनी 'नामदेव ढसाळ स्मृती गौरव समिती' ची स्थापना करून नामदेव ढसाळांच्या
==सारे काही समष्टींसाठी==
समष्टीचा ढोबळ अर्थ म्हणजे सर्वांसाठी. परंतु कवि वैभव छाया हे नामदेव ढसाळांच्या काव्य पंक्तीतून अर्थ सांगतात
''<blockquote>हे सारे विश्वव्यापी गळूप्रमाणे फुगू द्यावे.<br>
अनामवेळी फुटू द्यावे
नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये<br>
काळा गोरा म्हणू नये
तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शुद्र असे हिणवू नये<br>
आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी
त्यांच्या कुशीत
चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे
एक तीळ सर्वांनी कांडून खावा
ओळ ९१:
माणसाचेच गाणे गावे माणसाने.</blockquote>''
==नामदेव ढसाळ
* पद्मश्री पुरस्कार▼
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दर वर्षी ’द बुक गॅलरी’ आणि ’मुक्त शब्द’ यांच्या वतीने ’शब्द साहित्य पुरस्कार दिले जातात. इ.स. २०१४ सालापासून ’नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार दिला जातो. त्या सालचा पहिला ढसाळ शब्द पुरस्कार हिंदी कवी [[विष्णू खरे]] यांना जाहीर झाला आहे.▼
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार▼
▲==नामदेव ढसाळ यांच्या विषयीची पुस्तके==
* [[बुद्ध रोहिदास विचार गौरव]] - [[इ.स. २००९]]▼
▲* '''विद्रोही कवी नामदेव ढसाळ''' (सतीश कालसेकर, [[गंगाधर पानतावणे]], चंद्रकांत पाटील, [[शरणकुमार लिंबाळे]] आदींचे लेख; संपादक - प्रमोद लांडगे)
==नामदेव ढसाळ्या यांच्या नावाचे पुरस्कार==
▲*नामदेव ढसाळ यांच्या मृत्यूनंतर यांच्या पहिल्या मासिक स्मृतिदिनी, म्हणजे १५ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांनी लिहिलेले "दलित पँथर- एक संघर्ष" हे पुस्तक प्रकाशित झाले.
▲* साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दर वर्षी ’द बुक गॅलरी’ आणि ’मुक्त शब्द’ यांच्या वतीने ’शब्द साहित्य पुरस्कार दिले जातात. इ.स. २०१४ सालापासून ’नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार दिला जातो. त्या सालचा पहिला ढसाळ शब्द पुरस्कार हिंदी कवी [[विष्णू खरे]] यांना जाहीर झाला आहे.
▲
==हे ही पहा==
* [[वैभव छाया]]
* [[लोकनाथ यशवंत]]
==बाह्य दुवे==
▲* पद्मश्री पुरस्कार
▲* डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार
▲* [[बुद्ध रोहिदास विचार गौरव]] - [[इ.स. २००९]]
{{संदर्भनोंदी}}
|