"नामदेव ढसाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎निधन: ललितलेखन शैली बदलून विश्वकोशीय शैली घातली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''नामदेव लक्ष्मण ढसाळ''' ([[फेब्रुवारी १५]], [[इ.स. १९४९]] - [[जानेवारी १५]], [[इ.स. २०१४]]) हे [[मराठी]] कवी, [[दलित साहित्य|दलित साहित्यात]] परिवर्तन घडवणारे [[लेखक]] आणि [[दलित चळवळ]]ीतील नेते होते. महानगरीय जीवनजीवनावर आणि बोली भाषाभाषेत यालेखन विषयांवरीलकरणारे ते मराठीतले महत्त्वाचेएक लेखनमहत्त्वाचे त्यांनीलेखक केलेहोते.
 
==जीवन==
नामदेव ढसाळ यांचा जन्म [[१५ फेब्रुवारी]] [[इ.स. १९४९]] रोजी [[पुणे]] जिल्ह्यातील एका खेड्यात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे लहानपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे [[मुंबई]]तील गोलपीठा या रेड लाइट भागातील झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे वडील खाटीक होते. त्यांनी स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली. ढसाळांची [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर|डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर]] नितांत श्रद्धा होती. दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य, गद्य, वृत्तपत्रांतील स्तंभलेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार तितक्याच प्रखरपणे मांडण्याचे काम ढसाळ यांनी केले. [[दलित|दलितांचे]] शोषितांचे जीवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला हा सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार होता. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली.
 
इ.स. १९७३ मध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला व त्यानंतर आणखी कवितासंग्रह. 'मूर्ख म्हाताऱ्यानेम्हातार्‍याने डोंगर हलवले' हा माओवादी विचारांवर आधारित, तर 'प्रियदर्शिनी' हा [[इंदिरा गांधी]] यांच्या विषयीचा कविता संग्रह आहे. तर 'खेळ' हा शृंगारिक कवितांचा संग्रह आहे.
 
==दलित चळवळचळवळीचे प्रमुख शिलेदार==
ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना प्रसिद्धीवाचा दिलीफोडणारे नामदेव ढसाळ [[दलित चळवळ |दलित चळवळीचे]] एक प्रमुख शिलेदार होते. महाराष्ट्रमहाराष्ट्राबरोबरच आणिदेशाच्या भारतालाराजकारणाला प्रभावितहादरा करणाऱ्यादेणार्‍या '[[दलित पँथर]]' या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. यादलित संस्थेचीचळवळीतील स्थापनासमवयस्क सहकार्‍यांच्या व साहित्यिकांच्या साथीने त्यांनी इ.स. १९७२मध्ये१९७२ दलितमध्ये चळवळीतीलपँथरची समवयस्क सहकाऱ्यांच्या व साहित्यिकांसहस्थापना केली. या संघटनेवर अमेरिकेतील [['ब्लॅक पँथर]]' चळवळीचाचळवळीपासून प्रभावप्रेरणा होता.घेऊन जन्मलेल्या या संघटनेद्वारासंघटनेने ढसाळदलित यांनीचळवळीला एक आक्रमक चेहरा दिला. दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली. तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घेण्यासघ्यायला भाग पाडले. त्यावेळच्या प्रत्येक आंदोलनात ढसाळ यांनी हिरिरीने भाग घेतला. कालांतराने या चळवळीत फूट पडल्यावरहीपडली. ढसाळअनेक हेनेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले. मात्र, 'दलित पँथरमध्येचपँथर'शी राहिलेढसाळ यांचे नाते अखेरपर्यंत कायम होते.
 
==कारकीर्द==
नामदेव ढसाळ हे [[इ.स. १९६०]] नंतरच्या मराठी कवींमधीलकवींमधले प्रमुखएक कवीप्रतिभाशाली समजलेकवी जातातहोते. त्यांनीआपल्या विशिष्ट शैलीने मराठी कवितेतकवितेच्या परंपरेत मोलाची भर घातली.घालणार्‍या त्यांनीआणि भाषिकदृष्टया प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरलीवापरून मराठीला समृद्ध करणार्‍या मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते. आंबेडकरी चळवळीशी, विशेषत: दलित चळवळीशी त्यांची बांधिलकी होती. त्यांच्या लिखाणावर लघुनियतकालिकांचा, [[मनोहर ओक]] यांचा तर काही प्रमाणात [[दिलीप चित्रे|दिलीप चित्र्यांचा]] प्रभाव दिसतो. त्यांच्या कृतींमध्येतसेच वेदना, विद्रोह आणि नकार हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे.
 
==निधन==
नामदेव ढसाळ आयुष्याची शेवटची अनेक वर्षे [[मायस्थेनिया ग्रॅव्हीज]] या दुर्धर आजाराने ग्रस्त होते. याशिवायत्या आजाराशी झुंजतच त्यांची वाटचाल सुरू होती. अलीकडे त्यांना [[कॅन्सर]]चा आजारही जडला होता. सोमवारत्यांच्या [[जानेवारीप्रकृतीत १३]],सतत [[इ.स.२०१४]]दोन रोजीमहिने त्यांनासातत्याने [[मुंबई]]तीलचढउतार [[बॉम्बे हॉस्पिटल]]मध्ये दाखल करण्यात आलेहोत होते. बुधवार, [[१५ सोमवारी-जानेवारी]] [[१३.इ.स. २०१४]] रोजीया पहाटेदिवशी चारच्याप्रकृती सुमारासअधिकच त्यांचेखालावल्याने निधनत्यांना झाले.मुंबईतील तेबॉम्बे ६४हॉस्पिटलमध्ये वर्षांचेदाखल करण्यात आले होते. गुरुवार,१६तिथे जानेवारीत्यांच्यावर २०१४अतिदक्षता सकाळीविभागात ११उपचार वाजतासुरू आंबेडकरहोते. महाविद्यालयाच्यात्यांच्या प्रांगणातप्रकृतीत अंत्यदर्शनासाठीसुधारणा ठेवल्यानंतरव्हावी [[चैत्यभूमी]]म्हणून येथेडॉक्टरांकडून त्यांच्याशर्थीचे पार्थिवावरप्रयत्न अंत्यसंस्कारसुरू करण्यात आलेहोते.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Namdeo-dhasal/articleshow/28815069.cms महाराष्ट्र टाइम्स दि. १५ जून २०१४]</ref>
नामदेव ढसाळ यांचे बुधवार, [[१५ जानेवारी]] [[इ.स. २०१४]] रोजी पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवार,१६ जानेवारी २०१४ सकाळी ११ वाजता आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर [[चैत्यभूमी]] येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Namdeo-dhasal/articleshow/28815069.cms महाराष्ट्र टाइम्स दि. १५ जून २०१४]</ref>
 
==पुस्तके==
===कविता संग्रह===
* आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी (१९७६)
* गोलपीठा (१९७२)
* खेळ (१९८३)
* गोलपीठा (१९७२)
* तुझे बोट धरून चाललो आहे
* तुही यत्ता कंची (१९८१)
* मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात
* मूर्ख म्हाताऱ्यानेम्हातार्‍याने डोंगर हलवले (१९७५)
* या सत्तेत जीव रमत नाही (१९९५)
 
===वैचारिक===
* दलित पँथर- एक संघर्ष : हे पुस्तक नामदेव ढसाळ यांच्या मृत्यूनंतर यांच्यात्‍यांच्या पहिल्या मासिक स्मृतिदिनी, म्हणजे १५ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांनी लिहिलेले "दलित पँथर- एक संघर्ष" हे पुस्तक प्रकाशित झाले.
* दलित पँथर- एक संघर्ष (२०१४)
 
===नाटक===
* अंधार यात्रा
 
===कादंबर्‍या===
===कादंबऱ्या===
* हाडकी हाडवळा
* निगेटिव्ह स्पेस
* हाडकी हाडवळा
 
===इतर===
Line ६९ ⟶ ७०:
* मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह)
 
==नामदेव ढसाळ यांच्या विषयीची पुस्तके==
==स्मृती गौरव समिती==
* '''विद्रोही कवी नामदेव ढसाळ''' (सतीश कालसेकर, [[गंगाधर पानतावणे]], चंद्रकांत पाटील, [[शरणकुमार लिंबाळे]] आदींचे लेख; संपादक - प्रमोद लांडगे)
 
नामदेव ढसाळांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती तेवत ठेवण्याच्या इराद्याने [[वैभव छाया]] आणि इतर समविचारी मित्रांनी 'नामदेव ढसाळ स्मृती गौरव समिती' ची स्थापना करून नामदेव ढसाळांच्या एकुण आयुष्याला सलाम करणारा सारं काही समष्टीसाठी हा अभिवादनपर कार्यक्रम दरवर्षी १५ जानेवारी रोजी [[मुंबई]] येथे साजरा केला जातो. या कार्यक्रमात आंबेडकरी कविता, नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे वाचन, त्यांच्या कवितांचे नाटय़रूप, त्यांनी लिहिलेल्या गाण्यांचे सादरीकरण तसेच त्यांच्या जीवनावर व कवितांवर आधारित चित्रप्रदर्शन, चित्रकविता प्रदर्शन, शाहिरी, कविता वाचन, चर्चासत्र, चित्रपट लघुपट स्क्रीनिंग अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते.
 
या कार्यक्रमात समितीतर्फे दरवर्षी नामदेव ढसाळ यांच्या नावाने एका कवीला गौरवण्यात येते. इ.स. २०१६ रोजी पहिला पुरस्कार ख्यातनाम आंबेडकरी कवी [[लोकनाथ यशवंत]] यांना मिळाला होता.
हा पुरस्कार देण्यासाठी [[नागराज मंजुळे]], उदय प्रकाश उपस्थित होते.<ref>[http://abpmajha.abplive.in/mumbai/namdev-dhasal-program-179702 एबीपी माझा. दि.१४ जानेवारी २०१६]</ref>
 
==स्मृती गौरव समिती==
नामदेव ढसाळांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती तेवत ठेवण्याच्या इराद्याने [[वैभव छाया]] आणि इतर समविचारी मित्रांनी 'नामदेव ढसाळ स्मृती गौरव समिती' ची स्थापना करून नामदेव ढसाळांच्या एकुणएकूण आयुष्याला सलाम करणारा सारंसारे काही समष्टीसाठी हा अभिवादनपर कार्यक्रम दरवर्षी १५ जानेवारी रोजी [[मुंबई]] येथे साजरा केला जातो. या कार्यक्रमात आंबेडकरी कविता, नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे वाचन, त्यांच्या कवितांचे नाटय़रूपनाट्यरूप, त्यांनी लिहिलेल्या गाण्यांचे सादरीकरण तसेच त्यांच्या जीवनावर व कवितांवर आधारित चित्रप्रदर्शन, चित्रकविता प्रदर्शन, त्यांची शाहिरी, कविता वाचन, चर्चासत्र, चित्रपट -लघुपट स्क्रीनिंग अशा कार्यक्रमांचंकार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
 
==सारे काही समष्टींसाठी==
समष्टीचा ढोबळ अर्थ म्हणजे सर्वांसाठी. परंतु कवि वैभव छाया हे नामदेव ढसाळांच्या काव्य पंक्तीतून अर्थ सांगतात., ती हीच खरी समष्टी या संकल्पनेची उत्पत्ती, व्युत्पत्ती आणि व्याख्या असावी.
''<blockquote>हे सारे विश्वव्यापी गळूप्रमाणे फुगू द्यावे.<br>
अनामवेळी फुटू द्यावे , रिचू द्यावे.
नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये<br>
काळा गोरा म्हणू नये
तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शुद्र असे हिणवू नये<br>
आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी माणूनमानून
त्यांच्या कुशीत गुण्यागोविंद्यानेगुण्यागोविंदाने राहावे<br>
चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे
एक तीळ सर्वांनी कांडून खावा
ओळ ९१:
माणसाचेच गाणे गावे माणसाने.</blockquote>''
 
==नामदेव ढसाळ शब्दयांना मिळालेले पुरस्कार==
* पद्मश्री पुरस्कार
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दर वर्षी ’द बुक गॅलरी’ आणि ’मुक्त शब्द’ यांच्या वतीने ’शब्द साहित्य पुरस्कार दिले जातात. इ.स. २०१४ सालापासून ’नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार दिला जातो. त्या सालचा पहिला ढसाळ शब्द पुरस्कार हिंदी कवी [[विष्णू खरे]] यांना जाहीर झाला आहे.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार
==नामदेव ढसाळ यांच्या विषयीची पुस्तके==
* [[बुद्ध रोहिदास विचार गौरव]] - [[इ.स. २००९]]
* '''विद्रोही कवी नामदेव ढसाळ''' (सतीश कालसेकर, [[गंगाधर पानतावणे]], चंद्रकांत पाटील, [[शरणकुमार लिंबाळे]] आदींचे लेख; संपादक - प्रमोद लांडगे)
 
==नामदेव ढसाळ्या यांच्या नावाचे पुरस्कार==
*नामदेव ढसाळ यांच्या मृत्यूनंतर यांच्या पहिल्या मासिक स्मृतिदिनी, म्हणजे १५ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांनी लिहिलेले "दलित पँथर- एक संघर्ष" हे पुस्तक प्रकाशित झाले.
* साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दर वर्षी ’द बुक गॅलरी’ आणि ’मुक्त शब्द’ यांच्या वतीने ’शब्द साहित्य पुरस्कार दिले जातात. इ.स. २०१४ सालापासून ’नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार दिला जातो. त्या सालचा पहिला ढसाळ शब्द पुरस्कार हिंदी कवी [[विष्णू खरे]] यांना जाहीर झाला आहे.
या* नामदेव ढसाळ स्मृती गौरव समितीच्या वार्षिक कार्यक्रमात समितीतर्फे दरवर्षी नामदेव ढसाळ यांच्या नावाने एका कवीला गौरवण्यात येते. इ.स. २०१६ रोजी पहिला पुरस्कार ख्यातनाम आंबेडकरी कवी [[लोकनाथ यशवंत]] यांना मिळाला होता. हा पुरस्कार देण्यासाठी [[नागराज मंजुळे]], उदय प्रकाश उपस्थित होते.<ref>[http://abpmajha.abplive.in/mumbai/namdev-dhasal-program-179702 एबीपी माझा. दि.१४ जानेवारी २०१६]</ref>
 
==हे ही पहा==
* [[दलित पँथर]]
* [[वैभव छाया]]
* [[लोकनाथ यशवंत]]
 
==बाह्य दुवे==
 
==मिळालेले पुरस्कार==
* पद्मश्री पुरस्कार
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार
* [[बुद्ध रोहिदास विचार गौरव]] - [[इ.स. २००९]]
 
 
 
{{संदर्भनोंदी}}