"जोतीराव गोविंदराव फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ६१:
| '''लेखनकाळ''' || '''साहित्य प्रकार''' || नाव
|- Align="Center"
| इ.स.१८५५ || नाटक || [[तृतीय
|- Align="Center"
| जून, इ.स. १८६९ || पवाडा || [[छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा]]
ओळ ७१:
| इ.स.१८७३ || पुस्तक || [[गुलामगिरी]]
|- Align="Center"
| [[सप्टेंबर २४]] , [[इ.स. १८७६]] || अहवाल || सत्यशोधक समाजाची
|- Align="Center"
| [[मार्च २०]] [[इ.स. १८७७]] || अहवाल || पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट
ओळ ८१:
| १९ ऑक्टोबर इ.स. १८८२ || निवेदन ||हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन
|- Align="Center"
| १८ जुलै इ.स. १८८३ || पुस्तक ||
|- Align="Center"
| ४ डिसेंबर इ.स. १८८४ ||निबंध || महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन
|- Align="Center"
| ११ जून इ.स. १८८५ || पत्र || मराठी ग्रंथागार सभेस पत्र
ओळ ११२:
पिंपरी-चिंचवड महापालिका ही ''फुले आणि आंबेडकर'' यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते. जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर इ.स. १९५५ साली आचार्य अत्रे यांनी ’महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट [[पुरस्कार]] मिळाला होता. जोतिबांच्या जीवनावर ’असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.
‘जोतिबा महात्मा फुले’ नावाचा आणखी एक मराठी चित्रपट, दिग्दर्शक नीलेश जालमकर काढत आहेत. त्यात [[संदीप कुलकर्णी]] महात्मा फुले असतील आणि सावित्रीबाई फुलेंची भूमिका अभिनेत्री [[राजश्री देशपांडे]] साकारतील.
जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी [[महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन]] भरते. याशिवाय [[फुले-आंबेडकर साहित्य संमेलन]], [[फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन]], [[सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन]] आदी अनेक [[दलित साहित्य संमेलन|दलित साहित्य संमेलने]] फुले यांच्या नावाने भरतात.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या नावचे पुरस्कारही अगणित आहेत.
==जोतिबा फुले यांचे तृतीय रत्न हे नाटक==
'''तृतीय
या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही.
आपली
▲या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही. ते प्रथम इ.स. १९७९ मध्ये ‘[[पुरोगामी सत्यशोधक]]’मधून एप्रिल-मे-जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर तृतीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. प्रारंभी ‘त्रितीय’ असा शब्द होता. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात ही एक नाट्यपूर्ण घटनाच आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ इ.स. १८४३ साली विष्णुदास भावे यांनी केला. पण मराठी नाट्यलेखन १८५६ साली प्रथम झाले आणि ते गो. म. माडगावकर यांच्या ‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई पण तृतीय रत्न (तृतीय नेत्र) या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.
===नाटकाचे स्वरूप===
▲आपली परिवर्तनवादीचळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता.
या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची
▲या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठच पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वत:चे असे चेहरे नाहीत. नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसऱ्या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे.
नाटक म्हणून तृतीय
या नाटकातील ‘विदूषक’ हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. विदूषक या संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय
हा ‘विदूषक’ एकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही प्रसंगी तो निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब कसब व्यक्त होते.
Line २३३ ⟶ २३६:
| align="left" |
| align="left" | इ.स. १८४९
| align="left" | शिक्षणदानाचे व्रत घेतल्याने
|-
| align="left" | १०
| align="left" |
| align="left" | इ.स. १८४९
| align="left" | मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी
|-
| align="left" | ११
Line २४८ ⟶ २५१:
| align="left" | नोव्हेंबर १६
| align="left" | इ.स.१८५२
| align="left" | मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी
|-
| align="left" | १३
Line ३०३ ⟶ ३०६:
| align="left" |
| align="left" | इ.स.१८५६
| align="left" | जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा
|-
| align="left" | २४
Line ३४३ ⟶ ३४६:
| align="left" |
| align="left" | इ.स.१८७५
| align="left" |
|-
| align="left" | ३२
Line ३९८ ⟶ ४०१:
परि स्त्री शिक्षण; हा एकची असे ध्यास, हा एकची असे ध्यास,
या उक्तीप्रमाणे महात्मा जोतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या
== बाह्य दुवे ==
|