"बहुजन साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
* अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन या नावाचे एक संमेलन, आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथे १० फेब्रुवारी १९८८ रोजी डॉ. यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
* त्यानंतर आणखी एक अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन, गडचांदूर या गावी ९-१० एप्रिल १९९८ या तारखांना झाले. अध्यक्ष यशवंत मनोहर होते.
* [[बुलढाणा]] जिल्ह्यातील चिखली येथे १७ जुलै २०१६ रोजी त्यापूर्वी नुकत्याच स्थापन झालेल्या बहुजन साहित्य संघाच्या वतीने सुरूवातीलाच बहुजन साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष
डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे होत्या.