"गुरुनाथ नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
==ओळख==
{{लेखनाव}} हे [[मराठी]]तल्या आघाडीच्या रहस्य आणि थरार [[कथा]] / [[कादंबरीकार]]ांपैकी एक असून [[बाबुराव अर्नाळकर|बाबुराव अर्नाळकरां]]प्रमाणेच त्यांनी सुद्धा हजारवर रहस्य कादंबऱ्या लिहिल्या, व एआ मोठ्या चाहत्या वर्गाला खिळवून ठेवले.
[[बाबुराव अर्नाळकर|बाबुराव अर्नाळकरां]]प्रमाणेच त्यांनी सुद्धा शेकडो रहस्यमय् कादंबऱ्या लिहील्या, व मोठ्या चाहत्या वर्गाला खिळवून ठेवले.
 
मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोकरीनिमित्त राहिलेले नाईक मूळचे गोव्याचे. गोमंतकातील सत्तरीजवळचे आडवाई साखळी हे त्यांचे मूळ गाव आणि राणे हे त्यांचे मूळ आडनाव होय.
नाईक यांच्या कादंबऱ्यांना बाजारात चांगली मागणी होती. महिन्याकाठी ते ७-८ कादंबऱ्या ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या चार ते पाच हजार प्रति खपत असत.
 
प्रिन्सेस कादंबरी लिहून जागतिक किर्ती मिळविणारे [[मनोहर माळगावकर]] हे नाईक यांच्या वडिलांचे -विष्णू नाईक- यांचे जवळचे मित्र. माळगावकर यांच्याशी बालपणी झालेल्या चर्चेतूनच गुरुनाथ नाईक यांच्या मनात लिखाणाचे बीज रुजले. नाईक यांच्या घराण्याला स्वातंत्र्यलढ्याचीही पार्श्वभूमी आहे. साखळीच्या राणे घराण्याने पोर्तुगीजांविरुद्ध १७ बंडे पुकारली होती. नाईक यांचे आजोबा लेफ्टनंट होते. १९०१ मध्ये त्यांनी बंड पुकारले. १९०३ मध्ये बेसावध असताना त्यांना अटक झाली. पोर्तुगीजांनी त्यांना २८ वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यांची रवानगी तिमोर बेटावर केली. यावेळी गुरुनाथ नाईक यांच्या आजी गरोदर होत्या. त्याही पोर्तुगिजांविरुद्ध काम करणार्‍या संघटनेच्या प्रमुख होत्या. पोर्तुगिजांचा ससेमिरा चुकवित त्या साखळीत राहण्यास आल्या. त्यांनी नाईक हे नवीन नाव धारण केले. तेव्हापासून या घराण्याला नाईक हेच आडनाव लागले.
या कादंबऱ्या सरासरी शंभर पानांच्या असायच्या. अर्नाळकरांच्या कादंबऱ्याही १०० पानांच्या असत. १९७० ते १९८२ या काळात त्यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील २५० शिलेदार कादंबऱ्या आहेत. गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारून त्याच्या भोवती १५० कथा लिहिल्या.
 
कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणाऱ्या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत.<ref>[http://marathi.webdunia.com/miscellaneous/literature/famouswriters/0711/01/1071101001_1.htm गुरूनाथ नाईकांची मुलाखत]</ref>
रहस्यकथा लिहिण्यापूर्वी म्हणजे १९५७ ते १९६३ या काळात गुरुनाथ नाईक यांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होते. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावानी लिखाण केले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगीतिका तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका त्यांनी लिहिल्या.
 
==रहस्यकथालेखनाचा ओनाम==
१९७० साली कामानिमित्त पुण्यात आले आसताना त्यांन सदानंद प्रकाशनचे खाडिलकर भेटले. त्यांनी नाईक यांना दोन रहस्यकथा लिहून देण्याची विनंती केली. नाईक यांनी क्षणाचाही विलंब न लावता हो म्हटले आणि ते कामाला लागले.
 
नाईक यांच्या कादंबऱ्यांनाकादंबर्‍यांना बाजारात चांगली मागणी होती. महिन्याकाठी ते ७-८ कादंबऱ्याकादंबर्‍य ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या चार ते पाच हजार प्रति खपत असत.
 
या कादंबऱ्याकादंबर्‍या सरासरी शंभर पानांच्या असायच्या. अर्नाळकरांच्या कादंबऱ्याहीकादंबर्‍याही १०० पानांच्या असत. १९७० ते १९८२ या काळात त्यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील २५० शिलेदार कादंबऱ्याकादंबर्‍या आहेत. गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारून त्याच्या भोवती १५० कथा लिहिल्या. कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणार्‍या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत.
 
 
कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणाऱ्या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत.<ref>[http://marathi.webdunia.com/miscellaneous/literature/famouswriters/0711/01/1071101001_1.htm गुरूनाथ नाईकांची मुलाखत]</ref>
 
==गुरूनाथ नाईकांच्या कथांमधील नायक==