"ग्रामसंस्कृती साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे पहिले दोन दिवसांचे ग्रा...
 
(काही फरक नाही)

२१:२५, ७ मार्च २०१७ ची नवीनतम आवृत्ती

अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे पहिले दोन दिवसांचे ग्रामसंस्कृती साहित्य संमेलन ३१ डिसेंबर २०१६ व १ जानेवारी २०१७ या दिवशी झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक प्रा. रा.रं. बोराडे होते. या संमेलनादरम्यान कवयित्री अनुजा कल्याणकर यांना बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.


पहा : साहित्य संमेलने