"पांडुरंग वैजनाथ आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नंदकिशोर म कुबडे (चर्चा) यांनी केलेले बदल [[User:Kanhaiy...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
 
 
'''पांडुरंगशास्त्री आठवले''' ऊर्फ दादा आठवले (जन्म : [[ऑक्टोबर १९]], [[इ.स. १९२०|१९२०]]; मृत्यू -: [[ऑक्टोबर २५]], [[इ.स. २००३|२००३]]) हे [[मराठी]] तत्त्वज्ञ होते. ते [[स्वाध्याय परिवार|स्वाध्याय परिवाराचे]] प्रणेते, संस्थापक होते. त्यांना [[रेमन मॅगसेसे]], [[टेंम्पलटेंट पुरस्कार]], [[महात्मा गांधी पुरस्कार]], [[लोकमान्य टिळक पुरस्कार]], [[पद्मविभूषण]], अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचा जन्मदिवस [[स्वाध्याय परिवार]] जगभर [[मनुष्य गौरव दिन]] म्हणून साजरा करतात.
 
==जीवन==
पांडुरंगशास्त्री आठवलेंचा जन्म [[ऑक्टोबर १९]], [[इ.स. १९२०|१९२०]] रोजी [[रोहे]] या कोकणातील गावी झाला. पारंपारिक शिक्षणाबरोबर 'सरस्वती संस्कृत पाठशाळेत' [[संस्कृत]] व्याकरणाबरोबर [[न्याय]], [[वेदांत]], [[साहित्य]], त्याचबरोबर [[इंग्लिश भाषा]] साहित्याचा अभ्यास पांडूरंगशास्त्रीपांडुरंगशास्त्री यांनी केला. त्यांना [[रॉयल ऐशियाटिकएशियाटिक सोसायटी]] [[मुंबई]] या संस्थेने सन्माननीय सभासद पदसदस्यत्व देऊन सन्मानीतसन्मानित केले होते. या [[ग्रंथालय|ग्रंथालयात]] त्यांनी [[कादंबरी]] विभाग सोडून सर्व [[मानव्य शाखा|मानव्य शाखेतील]] प्रमुख लेखकांचे, [[प्रसिद्ध ग्रंथ|ग्रंथाचे]] अध्ययन केले. [[वेद]], [[उपनिषदे]], [[स्मृती]], [[पुराणे]] यावर चिंतन केले. मुंबईतील माधवबाग येथील श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत (माधवबाग मुंबईत) पांडुरंगशास्त्री यांनी पवित्रसंस्थेच्या व्यासपिठावरुनव्यासपीठावरून नियमितपणे न चुकता वैदिकांचावैदिकांच्या तेजस्वी जीवनवाद,जीवनवादाचा way(Way of life, way of worship & way of thinking) याचापुरस्कार विचार सतत दिलाकेला.
 
==पत्‍नी==
==पुरस्कार==
पांडुरंगशास्त्री आठवले यांचा विवाह १९४४ साली रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावखडी येथील निर्मलाताई सिधये यांच्याशी झाला. निर्मलाताईंनी स्वाध्याय परिवाराच्या रचनात्मक कार्यातही दादांना भक्कम साथ दिली. स्वाध्याय कार्यातील बंधु-भगिनींना तसेच तत्त्वज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन कायम लाभत होते. दादांच्या देहावसनानंतर ताई ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठात वास्तव्याला होत्या. ३ ऑगस्ट १९२६ रोजी जन्मलेल्या निर्मलाताई आठवले यांचे वयाच्या ९०व्या वर्षी ३१ जानेवारी २०१७ रोजी निधन झाले.
 
==पुरस्कार==
[[इ.स. १९९२]] मधे त्यांना टिळक पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार देतांना तेव्हाचे [[राज्यपाल]] [[चिदंबरम सुब्रमणियम]] म्हणाले होते ' विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षीतसुरक्षित राहते. पांडुरंग शास्त्री आठवले यांची शिकवण सर्व समाजाने आचरण्यात आणण्याची गरज आहे. पांडुरंगशास्त्री हे आजच्या युगातील दैदीप्यमानदेदीप्यमान आशेचा किरण आहेत''<ref>[http://www.dhuriexpress.com/index.php?option=com_content&view=article&id=37:2009-12-27-13-15-39&catid=35:marathi-theatre-and-film-personality-kambli-passes-away--samay-liveread-&Itemid=41 धुरीएक्सप्रेस या मराठी संकेतस्थळावरून ]</ref>
 
==संदर्भ==