"शेतकरी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
* २१ व २२ मार्च २०१५ या दिवशी मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने [[नांदेड]] येथे [[मराठवाडा]]स्तरीय शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहेहोते.
* २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०१५ या दोन दिवसांच्या कालावधीत [[वर्धा]] येथे १ले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष [[शरद जोशी (शेतकरी नेता)|शरद जोशी]] होते.
* २० आणि २१ फ़ेब्रुवारी २०१६ ला दुसरे अखिल भारतीय.मराठी शेतकरी साहित्य संमेलन डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह, [[नागपूर]] येथे झाले. या संमेलनाचे अध्यक्ष [[रावसाहेब बोराडे]] होते. संमेलनात कै. [[शरद जोशी]] यांना युगात्मा ही मरणोत्तर लोकउपाधी देण्यात आली.
संमेलनात 'शेतकऱ्यांचाशेतकर्‍यांचा सूर्य' हा शरद जोशींवरील विशेषांक आणि 'कणसातली माणसं' व 'नागपुरी तडका' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले.
* ३ रे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोलीत दिनांक : २५ आणि २६ फ़ेब्रुवारी २०१७ या काळात होणात आहे. संमेलनाध्यक्ष : प्रा. डॉ. शेषराव मोहिते असयील.