"जिल्हा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] जिल्हास्तरावर होणाऱ्याहोणार्‍या साहित्य संमेलनांस '''जिल्हा साहित्य संमेलन''' म्हणतात. त्यांतली काही ग्रामीण साहित्य संमेलन म्हणूनही ओळखली जातात. ही संमेलने घेणाऱ्याघेणार्‍या संस्थांचे कार्य सहसा त्या जिल्ह्यातच असते.
 
==औरंगाबाद जिल्हा==
* १९९५ मध्ये जवळाबाजार (ता. वसमत, जि. हिंगोली) येथे जिल्हा साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनाचे समारोपाचे पाहुणे म्हणून शेतकरी संघटक [[शरद जोशी (शेतकरी नेता)|शरद जोशी]] यांना आमंत्रित केले होते.
* १९९६ साली ''लातूर जिल्हा साहित्य संमेलन'' झाले होते : संमेलनाध्यक्ष [[विजय वसंतराव पाडळकर]]
* [[नंदुरबार]]चे पहिले जिल्हा साहित्य संमेलन, १४ जानेवारी २००९ रोजी नंदुरबार येथे झाले होते. संमेलनाध्यक्ष : रानकवी [[ना. धों. महानोर]].
* नंदुरबार जिल्ह्याचे द्वितीय साहित्य संमेलन २७ फेब्रुवारी २०१० रोजी शहादा येथे झाले. संमेलनाध्यक्ष : कवी ‘गोंधड’कार वाहरू सोनवणे.
* नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेले चौथे नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलन, ९-४-२०१२ला, संमेलनाध्यक्षा : डॉ. अलका कुलकर्णी
* ठाण्यातील [[मराठी ग्रंथसंग्रहालय (ठाणे)|मराठी ग्रंथ संग्रहालय]] आणि [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या]] संयुक्त विद्यमाने १७ जानेवारी २०१०ला ठाणे जिल्हा साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष ?
* तिसरे ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन अंबरनाथच्या वडवली येथे ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : [[रामदास फुटाणे]]
* बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष : ज.ह. खरात; उद्‌घाटक : [[विठ्ठल वाघ]]
* तिसरे रत्नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-४-२०१० खेड येथे झाले.संमेलनाध्यक्ष : डॉ. [[अनिल अवचट]].
* कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : [[वसुंधरा पेंडसे-नाईक]]
* जिल्ह्यातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी येथील राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे १०, ११ जुलै २०१० पहिले कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन आयोजिण्यात करण्यात आले होते. संमेलनाध्यक्ष ?
* दुसरे [[कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन|जिल्हा साहित्य संमेलन]] आणि ग्रंथोत्सव कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनमध्ये ३ ते ५ डिसेंबर २०११ रोजी झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे हे संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष : कथालेखक सखा कलाल
* १ले औरंगाबाद जिल्हा मराठा साहित्य संमेलन,२७-६-२०१०, संमेलनाध्यक्ष : [[रा.रं.बोराडे]]
* दुसरे औरंगाबाद जिल्हा मराठा साहित्य संमेलन २२ व २३ डिसेंबर २०१२ रोजी जिल्ह्यातील वैजापूर येथे झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव गडाख होते.
* बीड तालुक्यातील नेकनूर येथे जिल्हा [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या]] वतीने झालेले तृतीय बीड जिल्हा साहित्य संमेलन, २५-१२-२०११ला; संमेलनाध्यक्ष : डॉ. पाटांगणकर,
* मराठवाडा साहित्य परिषदेचे औरंगाबाद जिल्ह्यातले १ले जिल्हा साहित्य संमेलन १९डिसेंबर २०१३ रोजी बाजारसावंगी या गावी झाले.
 
==कोल्हापूर जिल्हा==
* जिल्ह्यातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी येथील राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे १०, ११ जुलै २०१० पहिले कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन आयोजिण्यात करण्यातआयोजण्यात आले होते. संमेलनाध्यक्ष ?
* दुसरे [[कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन|जिल्हा साहित्य संमेलन]] आणि ग्रंथोत्सव कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनमध्ये ३ ते ५ डिसेंबर २०११ रोजी झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे हे संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष : कथालेखक सखा कलाल होते.
 
==ठाणे जिल्हा==
* ठाण्यातील [[मराठी ग्रंथसंग्रहालय (ठाणे)|मराठी ग्रंथ संग्रहालय]] आणि [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या]] संयुक्त विद्यमाने १७ जानेवारी २०१०ला ठाणे जिल्हा एक साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष ?
* तिसरे३रे ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन अंबरनाथच्या वडवली येथे ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : [[रामदास फुटाणे]]
* ९वे ठाणे जिल्हा मराठी साहित्य संमेलन ठाणे शहरात ८ जानेवारी २०१७ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते.
 
==नंदुरबार जिल्हा==
* [[नंदुरबार]]चे पहिले जिल्हा साहित्य संमेलन, १४ जानेवारी २००९ रोजी नंदुरबार येथे झाले होते. संमेलनाध्यक्ष : रानकवी [[ना. धों. महानोर]].
* नंदुरबार जिल्ह्याचे द्वितीय साहित्य संमेलन २७ फेब्रुवारी २०१० रोजी शहादा येथे झाले. संमेलनाध्यक्ष : कवी ‘गोंधड’कार वाहरू सोनवणे.
* नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेले चौथे नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलन, ९-४-२०१२ला, संमेलनाध्यक्षा : डॉ. अलका कुलकर्णी होत्या.
 
==परभणी जिल्हा==
* ४थे परभणी जिल्हा साहित्य संमेलन जाम (जिल्हा परभणी) येथे प्रा. लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.
 
==बीड जिल्हा==
* बीड तालुक्यातील नेकनूर येथे जिल्हा [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या]] वतीने झालेले तृतीय बीड जिल्हा साहित्य संमेलन, २५-१२-२०११ला; संमेलनाध्यक्ष : डॉ. पाटांगणकर, होते.
 
==बुलढाणा जिल्हा==
* बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष : ज.ह. खरात; उद्‌घाटक : [[विठ्ठल वाघ]]
 
==मुंबई जिल्हा==
* कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : [[वसुंधरा पेंडसे-नाईक]]
 
==रत्‍नागिरी जिल्हा==
* तिसरे रत्नागिरीरत्‍नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-४-२०१० खेड येथे झाले.संमेलनाध्यक्ष : डॉ. [[अनिल अवचट]].
 
==लातूर जिल्हा==
* १९९६ साली ''लातूर जिल्हा साहित्य संमेलन'' झाले होते : संमेलनाध्यक्ष [[विजय वसंतराव पाडळकर]]
 
==हिंगोली जिल्हा==
* १९९५ मध्ये जवळाबाजार (ता. वसमत, जि. हिंगोली) येथे जिल्हा साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनाचे समारोपाचे पाहुणे म्हणून शेतकरी संघटक [[शरद जोशी (शेतकरी नेता)|शरद जोशी]] यांना आमंत्रित केले होते.
 
 
 
==हे सुद्धा पहा==