"मल्लिका अमर शेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎प्रसिद्ध काव्यपंक्ती: शुद्धलेखन, replaced: प्रसिध्द → प्रसिद्ध
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''मल्लिका अमर शेख''' (जन्म : १६ फेब्रुवारी, इ.स. १९५७) ह्या मराठी लेखिका आहेत व त्या [[नामदेव ढसाळ]] याच्या त्या पत्नी आहेत.मला उद्ध्वस्त व्हायचंय, असं बिनधास्तपणे म्हणणार्याl मल्लिका अमर शेख या कवियत्री प्रवाहाच्या विरोधात खळबळ माजवणार्या, तसेच आपल्या साहित्यातून त्यांनी समाजव्यवस्थेतल्या भ्रामक संकल्पना, पक्षपाती रूढी-परंपरा आणि ढोंगी पुरुषी मानसिकतेवर कोरडे ओढले आहेत.
 
==जन्म व बालपण==
संयुक्त महाष्ट्राच्या चळवळीत पहाडी आवाजातील जोशपूर्ण पोवाड्यांनी प्रबोधन करणारे सुप्रसिद्ध शाहीर [[अमर शेख]] यांच्याहे घरीमल्लिका १६शेख फेब्रुवारीयांचे १९५७ रोजी मल्लिकाचा जन्म झाला.वडील’ वयाच्या सातव्या वर्षी मल्लिकाने यांनी पहिली कविता लिहिली. शालेय जीवनापासून सुरू झालेल्या लेखनप्रवासात अनेक कथासंग्रह, एकांकिका, नाटक, चित्रपट संहिता, अशा विविध वाङ्मयप्रकारात पाच तपांहून अधिक काळ त्या लेखन करत आहेत. वाळूचा‘वाळूचा प्रियकरप्रियकर’, देहऋतू‘देहऋतू’, महानगर‘महानगर’ आणि माणूसपणाचं‘माणूसपणाचं भिंग बदलल्यावरबदलल्यावर’ या संग्रहातीलसंग्रहांतील कविताही वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. त्यांनी शाळेत लिहिलेला निबंध वर्गात वाचून दाखवला जायचा. गाण्यावर नाच करता-करता नाटकात काम करावे असे वाटू लागले. पुढे नाटक,नाटके व एकांकिका लिहिल्या.
 
संयुक्त महाष्ट्राच्या चळवळीत पहाडी आवाजातील जोशपूर्ण पोवाड्यांनी प्रबोधन करणारे सुप्रसिद्ध शाहीर [[अमर शेख]] यांच्या घरी १६ फेब्रुवारी १९५७ रोजी मल्लिकाचा जन्म झाला. वयाच्या सातव्या वर्षी मल्लिकाने यांनी पहिली कविता लिहिली. शालेय जीवनापासून सुरू झालेल्या लेखनप्रवासात अनेक कथासंग्रह, एकांकिका, नाटक, चित्रपट संहिता, अशा विविध वाङ्मयप्रकारात पाच तपांहून अधिक काळ त्या लेखन करत आहेत. वाळूचा प्रियकर, देहऋतू, महानगर आणि माणूसपणाचं भिंग बदलल्यावर या संग्रहातील कविताही वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. त्यांनी शाळेत लिहिलेला निबंध वर्गात वाचून दाखवला जायचा. गाण्यावर नाच करता-करता नाटकात काम करावे वाटू लागले. पुढे नाटक, एकांकिका लिहिल्या.
==जडणघडण==
कुटुंबाकडून वारसाहक्काने मिळालेला परखड स्पष्टवक्तेपणा, विचारांचे स्वातंत्र्य आणि वादविवादातून विषयाच्या मुळाशी जाण्याची वृत्ती आयुष्यात पुढे फार उपयोगी पडली. सांस्कृतिक, वैचारिक चळवळीचे केंद्र असणार्यार मुंबईतील त्यांच्या घरात सतत कवी, विचारवंत, गायक, कलाकारांचा वावर असे. घरात पुरोगामी विचारसरणीचे वातावरण, त्यामुळे सतत शब्दांची, विचारांची आणि माणसांची वर्दळ असे.घरात जीवन समृद्ध करणारे धडे घेत असताना त्यांनी शाळेत जाऊन शिकण्याऐवजी हे सगळे ऐकणे, पाहणे खूप आवडायचे. घरामध्ये वडिलांची शब्दांची सतत होत असलेली झटापट मल्लिका अनुभवत.<br>
[[दलित पँथर | दलित पँथरची]] स्थापना करणारे प्रसिद्ध कवी [[नामदेव ढसाळ]] यांच्याशी त्यांचा प्रेम विवाह झाला.
[[मला उद्ध्वस्त व्हायचंय]] हे त्यांचे आत्मकथन खूप गाजले. पण त्याअगोदर आपले विचार रोखठोकपणे व्यक्त करणाऱ्याकरणार्‍या निर्भीड कवयित्री म्हणून मल्लिका अमर शेख हे नाव साहित्यवर्तुळात प्रस्थापित झाले होते.<ref>{{cite websantosh|दुवा=http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-on-mallika-amar-shaikh-marathi-poet-4272280-NOR.html|शीर्षक=परखड आणि स्पष्टवक्ती मल्लिका|प्रकाशक=दिव्यमराठी|दिनांक=२४ मे २०१३|ॲक्सेसदिनांक=१५ जानेवारी २०१४|भाषा=मराठी|लेखक=डॉ. संजीवनी तडेगावकर}}</ref>
 
==प्रसिद्ध काव्यपंक्ती==
* नाक्यावर, बसमध्ये ऑफिसमध्ये<br>
* पुरुष उभे, कंबर वाकडी करीत, डोळा मारीत,<br>
* तरी त्यांना कोणी [[वेश्या]] म्हणत नाहीत.<br>
 
==साहित्यकृती==
* महानगर या एकाच विषयावरील बावन्न कविता.
* [[मला उद्ध्वस्त व्हायचंय]] हे त्यांचे आत्मकथन
 
==मलिका अमर शेख यांना मिळालेले पुरस्कार पुरस्कार==
* साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचा वाग्‌यज्ञे पुरस्कार
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}