"कार्तिक शुद्ध एकादशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह संपन्न केला जातो. कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी आषाढ एकादशीला निद्रिस्त झालेला भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागा होतो अशी आख्यायिकाकल्पना यामागे आहे. तुलसी विवाहात तुलसीचा विवाग कृष्णाशी (विष्णू) लावला जातो.
 
जर लागोपाठ दॊन दिवशी एकादशी येत असेल, तर पहिली प्रबोधिनी असते, ही स्मार्त एकादशी असते. दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असून त्या दिवशी चतुर्मास संपतो आणि तुळशी विवाहांना सुरुवात होते.
 
वर्षभर कधीही उपवास न करणारी मराठी माणसे आषाढी, कार्तिकी एकादशींना आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून उपास करतत.
 
प्रबोधिनी एकादशीला देव प्रबोधिनी असेही म्हणतात, हिंदीत देवउठनी एकादशी.
 
{{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका दिवस|कार्तिक|शुद्ध|एकादशी|अकरावी}}