"अर्नाळा किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २६:
==छायाचित्रे==
==गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे==
अर्नाळा किल्ला चौकोनी असून दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरूज ताठपणे उभे आहेत. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असले तरी मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुलंद बुरूज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूला हत्तीची व वाघाची प्रतिमा कोरलेली आहे. दरवाजावरच एक शिलालेख आहे. या शिलालेखामधील ‘बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!’ या ओळींवरून किल्ल्याची पुनर्बांधणी बाजीराव पेशव्याने केली हे लक्षात येते. २३ मे १७३७ रोजी या कोटाचे काम पूर्ण झाल्याचा शिलालेखात उल्लेख आहे. किल्ल्याच्या
किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वर व भवानी माता यांची मंदिरे आहेत. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरच सुबक बांधणीचे एक अष्टकोनी तळे आहे
==बुरजांची नावे==
यशवंत बुरुज, भवानी बुरुज, गणेश बुरुज आणि सुटा बुरूज (नाव नाही). गणेश बुरुज हा या किल्ल्यातील महत्त्वाचा बुरूज आहे. या बुरुजाच्या
==गडावरील राहायची सोय==
ओळ ४०:
==गडावरील पाण्याची सोय==
या शिवाय किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत.
==गडावर जाण्याच्या वाटा==
पश्चिम रेल्वेवरच्या
याशिवाय वसई गाव किंवा भाईंदर येथूनही अर्नाळा गावात जाण्यास बसेस आहेत.
|