"महादेव विनायक गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
डॉ. म.वि. गोखले हे,१९९२ ते १९९५ या काळात [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचे]] कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष होते. त्यांनी साहित्य महामंडळाचे कार्यवाहपदही काही काळ सांभाळले. साहित्य संस्कृती मंडळाच्या वाङ्‌मय कोश प्रकल्पात विभागीय संपादकाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शिवाय, महाराष्ट्रीय कलोपासक, राष्ट्रीय छात्रसेना अशा विविध संस्थेतही ते काही वर्षे होते.
 
अध्यापन काळातच म.वि. गोखले लेखनाकडे वळले. बालसाहित्य, संत साहित्य व प्राचीन साहित्य हे त्यांच्या आवडीचे विषय. याशिवाय त्यांनी कादंबऱ्याकादंबर्‍या आणि नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली पुस्तके ९२हून अधिक आहेत. पुस्तकांसाठी त्यांना अनेक खासगी व शासकीय पुरस्कार मिळाले आहेत. यशोदेला न्याय हवा, महाभागवत, सत्यप्रतिज्ञा, भीष्म यांसारख्या कादंबऱ्याकादंबर्‍या, छत्रपती शिवराय, लंकाधीश रावण यांसारखी चरित्रे, अनेक संपादित ग्रंथ, प्रबंध असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.
 
निवडक चरित्रे या पुस्तकाच्या पहिल्या भागात [[अ‍ॅनी बेझंट|ॲनी बेझंट]], [[ईश्वरचंद्र विद्यासागर]], [[गोपाळ कृष्ण गोखले]], [[गोपाळ गणेश आगरकर]], [[जगदीशचंद्र बोस]], [[जोतिबा फुले|महात्मा जोतीराव फुले]], [[दयानंद सरस्वती]], महर्षी [[धोंडो केशव कर्वे]], [[लोकमान्य टिळक]], [[दादाभाई नौरोजी]], [[बंकिमचंद्र चट्टोपाध्याय]], [[बिपिनचंद्र पाल]], [[मदनमोहन मालवीय]], [[महात्मा गांधी]], [[महादेव गोविंद रानडे]], [[मादाम कामा|मादाम भिकाजी कामा]], [[रवींद्रनाथ टागोर]], [[राजा राममोहन रॉय]], [[लाला लजपतराय]], [[विठ्ठलभाई पटेल]], [[स्वामी विवेकानंद]], एम. [[विश्वेश्वरय्या]], [[विष्णुशास्त्री चिपळूणकर]], [[जगन्नाथ शंकरशेट|नाना शंकरशेट]], [[बिपिनचंद्र पाल]], या व्यक्तींच्या संक्षिप्त चरित्रांचा समावेश आहे.
 
त्या पुस्तकाच्या दुसऱ्यादुसर्‍या भागात श्री [[अरविंद घोष]], [[जवाहरलाल नेहरू]], [[जयप्रकाश नारायण]], [[फिरोजशाह मेहता]], [[बाबासाहेब आंबेडकर]], [[मौलाना आझाद]], चक्रवर्ती [[राजगोपालाचारी]], [[राजेंद्रप्रसाद]], डॉ. [[सर्वपल्ली राधाकृष्णन]], [[सी.व्ही. रामन]], [[राम मनोहर लोहिया]], [[रासबिहारी बोस]], [[लालबहादूर शास्त्री]], [[वल्लभभाई पटेल]], [[विनोबा भावे]], [[श्यामाप्रसाद मुखर्जी]], [[सरोजिनी नायडू]], [[वि. दा. सावरकर]], [[सुभाषचंद्र बोस]] या व्यक्तींच्या संक्षिप्त चरित्रांचा समावेश आहे.
 
डॉ. महादेव विनायक ऊर्फ म. वि. गोखले (वय ८३) यांचे बुधवारी २८ ऑगस्ट २०१३ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी आहे.
 
==म.वि. गोखले यांची पुस्तके==
* सार्थ श्रीअध्यात्मरामायण
* इच्छामरण प्रोव्हिजन कंपनी आणि इतर एकांकिका
ओळ ५२:
* सुखमय संध्याकाळ
* सिंह
* स्त्रियांचे पारंपारिकपारंपरिक खेळ
* हत्ती
* हसरे न्यायालय
ओळ ५९:
==पुरस्कार==
 
* डॉ. म.वि.देशमुख गोखले यांनी दिलेल्या देणगीतून महाराष्ट्र साहित्य परिषद २०११सालापासून दरवर्षी ’सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार’ देते. २०१६ साली हा पुरस्कार शकुंतला आठवले यांच्या ‘भारतीय तत्त्वविचार’ या ग्रंथाला मिळाला आहे.
* [[मसाप]] दर वर्षी चांगल्या साहित्यकृतीला म.वि.देसाई यांच्या नावाचे पारितोषिक देते. २०१६ साली हे पारितोषिक डॉ. लता मोहरीर यांच्या ''शेक्सपियर आणि मराठी नाटके'' या पुस्तकाला मिळाले आहे.
 
{{DEFAULTSORT:देशमुखगोखले, महादेव विनायक}}
 
[[वर्ग:मराठी लेखक]]