"मनुस्मृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २०:
विषादप्यामृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम्।<br />
अमित्रादपि सद्‌वृत्तममेध्यादपि काञ्चनम्।। (२.२३९)<br />
विषातील अमृत घ्यावे, चांगला विचार एखाद्या लहान मुलाने मांडला तरी त्याच्याकडूनसुद्धा तो घ्यावा, शत्रू असला तरी त्याच्यातील चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि घाणीत असलेली सुवर्णसुद्धा स्वीकारावी.<br /><br />
२.<br />
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।<br />
ओळ २८:
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने। <br />
रक्षन्ति स्थविरे पुत्राः न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति॥ (९.३)<br />
स्त्रीचे ती कुमारी असताना पित्याने रक्षण करावे, तरुणपणी नवर्‍याने आणि वृद्धापकाली तिला पुत्रांनी सांभाळावे. स्त्रीला कधी संरक्षणाशिवाय (एकटे) सोडू नये.<br /><br />
४.<br />
चक्रिनो दशमिष्ठस्य रोगिनो भारिनः स्त्रिय:।<br />
वाहतुकीमध्ये वृद्ध, रोगी, स्त्री, ओझे वाहणारा, विद्वान व राजा यांना '''याच क्रमाने''' अग्रक्रम देण्यास मनू सांगतो (२.१३८).
स्नातकस्य च राज्ञश्च पन्था देयो वरस्य च ॥ <br />
(पायी चालताना अरुंद) रस्यावर (मागून किंवा पुढून) वाहनावर आरूढ असलेलेला माणूस (चक्रिनः),९० ते १०० वर्षांचा वृद्ध (दशमिन्‌), रोगी, स्त्री, ओझे वाहणारा (भारिन्‌), विद्वान (स्नातक) व राजा (राज्ञः) (यांपैकी कोणी आले तर ) त्यांना '''याच क्रमाने''' अग्रक्रम द्यावा. (२.१३८).
 
==मनुस्मृतीवरील मराठी पुस्तके==