"विठ्ठल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ३४:
[[चित्र:दशावतार origional photo.jpg |इवलेसे|दशावतार origional photo ]]
==आळंदी-पंढरपूरची [[वारी]]==
देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी [[वारी]]ने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी दशरथ यादव यांनी [[वारी]]च्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा सिनेमाही तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. [[वारी]]चे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.
याच [[वारी]] विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००२ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दि्ग्दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.
==मराठी विठ्ठलगाणी==
|