"वारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ११:
== साहित्यातील चित्रण==
देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी [[दशरथ यादव]] यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर
याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक [[गजेंद्र अहिरे]] यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००२ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दि्ग्दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.
== नियोजन ==
|