"अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
* ३रे अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन १६-१७ फेब्रुवारी २०१३ या काळात पुणे येथे. संमेलनाध्यक्ष डॉ. आ.ह. साळुंखे.
* तिसरे '''राज्यव्यापी''' [[अण्णा भाऊ साठे]] साहित्य संमेलन नांदेड येथे झाले. संमेलनाध्यक्ष दीनानाथ मनोहर होते.
* ४थे '''राज्यव्यापी''' कॉम्रेड [[अण्णा भाऊ साठे]] साहित्य संमेलन नागपूर येथे २५-२६ ऑगस्ट २०१२ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष ॲडव्होकेटअॅडव्होकेट लेखक [[एकनाथ आव्हाड]] होते.
* ५वे [[अण्णा भाऊ साठे]] '''विचार''' साहित्य संमेलन परभणी येथे १५-११-२००९ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर होते.
* ५वे [[अण्णा भाऊ साठे]]साहित्य संमेलन ४-५ जानेवारी २०१४ला नाशिकमध्ये झाले. संमेलनाध्यक्ष [[रावसाहेब कसबे]] होते.
* ६वे [[अण्णा भाऊ साठे]] '''विचार''' साहित्य संमेलन परभणी येथे २०१०साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा. कोटंबे होते.
* ७वे शाहीर अण्णा भाऊ साठे संमेलन [[बार्शी]] येथे २५-२६ डिसेंबर २०१५ या काळात झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी [[उत्तम कांबळे]] होते.
* ९वे साहित्यरत्‍न अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन पुणे येथे २६-५-२०१३ला झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव होते. हे संमेलन सामाजिक न्याय आंदोलन या संस्थेने आयोजित केले होते.
* कोल्हापूर येथे १०-११ ऑगस्ट २०१३ या दिवसांत एक अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन झाले. अध्यक्ष गोविंद पानसरे होते.