"कृषी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''कृषी साहित्य संमेलन''' या नावाने अनेक संस्था संमेलने भरवतात.
 
* १लेअखिल१ले अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन [[नाशिक]] येथे नोव्हेंबर २०११ मध्ये होणार होते. संमेलनाध्यक्ष डॉ. [[विठ्ठल भिकजी वाघ]] असणार होते.
* एक कृषी साहित्य संमेलन कुंडलवाडी येथ २९ एप्रिल (सन?)ला झाले होते. संमेलनाध्यक्ष आमदार वामनराव चटप होते.
* विखे पाटील प्रतिष्ठानसंचालित कृषी विकास परिषदेचे प्रस्तावित कृषी साहित्य संमेलन नाशिक,२४-२६ जानेवारी २०१४.
* पहिले राज्यस्तरीय फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील माणुसदरी येथे १६ व १७ मार्च २०१६ झाले. या संमेलनातील सर्व कार्यक्रम केवळ शेती व शेतकऱ्यांशी निगडित होते. लोकजागृती मंच, पंचायत समिती घाटंजी व शांतिदूत बुद्धविहार समिती माणुसदरी यांच्या संयुक्त पुढाकारने हे संमेलन झाले. त्यासाठी आदिवासी बहुल माणुसदरी गावात वसंतराव नाईक साहित्यनगरी वसविण्यात आली होती. संमेलनाध्यक्ष मुंबईचे मोतीराम कटरे होते.
 
 
 
पहा : [[साहित्य संमॆलने]]
 
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]