"शरद पोंक्षे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''शरद पोंक्षे''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात)
== जीवन ==
शरद पोंक्षे
== कारकीर्द ==
इ.स. १९८८ साली "''दे टाळी ''" या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेद्वारे
शरद पोंक्षे
==मी नथूराम गोडसे बोलतोय==
प्रदीप दळवी लिखित व विनय आपटे दिग्दर्शित 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाची निर्मिती माउली प्रॉडक्शनची आहे. हे नाटक १९९७ मध्ये रंगभूमीवर आले. शरद पोंक्षे त्यात नथूरामची भूमिका करत. नाटकाला विरोध होऊ लागल्याने न्यायालयीन लढाई लढावी लागली. उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने नाटकाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतरही नाटकाची बस जाळणे, धमक्या असे प्रकार सुरू होते. अशा विरोधाला झुगारून नाटकाचे प्रयोग सुरू होते. एक हजार प्रयोगाचे लक्ष ठेवण्यात आले होते, पण त्याआधीच जानेवारी २०१६मध्ये ८१७ प्रयोगानंतर नाटकावर पडदा पडला आहे.
आंदोलने, धमक्या व न्यायालयीन लढाई अशा प्रखर विरोधानंतरही रसिकांच्या गर्दीने हाउसफुल ठरलेल्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाला अंतर्गत वादाचा फटका बसला आहे. नाटक बंद पाडण्यासाठी झालेला विरोध झुगारून दिमाखात झालेले प्रयोग नाट्यनिर्माता व प्रमुख अभिनेते यांच्यातील वादामुळेच आता थांबले आहेत. वादामुळे नाटकाचे प्रयोग बंद करण्यात आल्याची घोषणा निर्मात्यांनी केल्याने एक हजार प्रयोगांचे स्वप्न भंगले आहे. तर दुसरीकडे नाटकावर कायमचा 'पडदा' पडल्याचे नाट्यवर्तुळात बोलले जात आहे.
नाटक हजाराचा टप्पा गाठत असल्याने विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात हे प्रयोग व्हावेत आणि नथुरामची भूमिका पोहचावी, असा शरद पोंक्षे यांचा विचार होता; पण निर्मात्यांना हे मान्य नसल्याने त्यांनी नाटकाचे प्रयोग बंद केले, असे पोंक्षे म्हणतात. .
=== दूरचित्रवाहिनी-कारकीर्द ===
|