"शरद पोंक्षे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''शरद पोंक्षे''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हाहे [[मराठा|मराठी]] [[मराठी चित्रपट|चित्रपट]], नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता आहेआहेत.
 
== जीवन ==
शरद पोंक्षे याचेयांचे इयत्ता सहावीपर्यंतचे शालेय शिक्षण [[मिरज]] येथे आजोळी झाले <ref name = "सकाळ २०११०४२०">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.esakal.com/esakal/20110420/5614260801439206595.htm | शीर्षक = अभिनेता होण्याची लहानपणापासूनची इच्छा..... | लेखक = गिरमे,सागर | प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = २० एप्रिल, इ.स. २०११ | ॲक्सेसदिनांक = २५ नोव्हेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. त्यानंतर त्याचेत्यांयाचे कुटुंब [[मुंबई]]त हलल्यावर, [[भायंदर]] येथील "''अभिनव विद्या मंदिर''" येथील शाळेत त्याचेत्यांचे पुढील शालेय शिक्षण झाले <ref name = "मराठीमूव्हीवर्ल्ड">{{स्रोत बातमी | दुवा = http://marathi.marathimovieworld.com/interviews/sharad-ponkshe.php | शीर्षक = प्रेक्षकांची दाद हाच सर्वात मोठा सन्मान. | लेखक = शिर्के,उल्हास | प्रकाशक = मराठीमूव्हीवर्ल्ड | दिनांक = | ॲक्सेसदिनांक = २५ नोव्हेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. इयत्ता बारावीनंतर त्यानेत्यांनी तीन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम केला. डिप्लोमा अभ्यासक्रमानंतर तोते [[बेस्ट]]मध्ये नोकरीत रुजू झालाझाले.
 
== कारकीर्द ==
इ.स. १९८८ साली "''दे टाळी ''" या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेद्वारे त्याचेत्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले <ref name = "मराठीमूव्हीवर्ल्ड"/>. इ.स. १९८९ साली "''वरून सगळे सारखे''" या नाटकातील भूमिकेद्वारे त्याचात्यांचा व्यावसायिक रंगमंचावर प्रवेश झाला.
 
शरद पोंक्षे याच्यायांच्‍या नाट्यकारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या "''मी नथुराम गोडसे बोलतोय''" या नाटकाचा पहिला प्रयोग १० जुलै, इ.स. १९९८ रोजी झाला <ref name = "मराठीमूव्हीवर्ल्ड"/>. या नाटकातील व अन्य माध्यमांतील यशामुळे त्यानेत्यांनी अभिनयावर लक्ष एकवटण्याचा निर्णय घेतला आणि इ.स. २००० साली बेस्टमधील नोकरी सोडली <ref name = "मराठीमूव्हीवर्ल्ड"/>.
 
==मी नथूराम गोडसे बोलतोय==
प्रदीप दळवी लिखित व विनय आपटे दिग्दर्शित 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाची निर्मिती माउली प्रॉडक्शनची आहे. हे नाटक १९९७ मध्ये रंगभूमीवर आले. शरद पोंक्षे त्यात नथूरामची भूमिका करत. नाटकाला विरोध होऊ लागल्याने न्यायालयीन लढाई लढावी लागली. उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने नाटकाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतरही नाटकाची बस जाळणे, धमक्या असे प्रकार सुरू होते. अशा विरोधाला झुगारून नाटकाचे प्रयोग सुरू होते. एक हजार प्रयोगाचे लक्ष ठेवण्यात आले होते, पण त्याआधीच जानेवारी २०१६मध्ये ८१७ प्रयोगानंतर नाटकावर पडदा पडला आहे.
 
आंदोलने, धमक्या व न्यायालयीन लढाई अशा प्रखर विरोधानंतरही रसिकांच्या गर्दीने हाउसफुल ठरलेल्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाला अंतर्गत वादाचा फटका बसला आहे. नाटक बंद पाडण्यासाठी झालेला विरोध झुगारून दिमाखात झालेले प्रयोग नाट्यनिर्माता व प्रमुख अभिनेते यांच्यातील वादामुळेच आता थांबले आहेत. वादामुळे नाटकाचे प्रयोग बंद करण्यात आल्याची घोषणा निर्मात्यांनी केल्याने एक हजार प्रयोगांचे स्वप्न भंगले आहे. तर दुसरीकडे नाटकावर कायमचा 'पडदा' पडल्याचे नाट्यवर्तुळात बोलले जात आहे.
 
नाटक हजाराचा टप्पा गाठत असल्याने विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात हे प्रयोग व्हावेत आणि नथुरामची भूमिका पोहचावी, असा शरद पोंक्षे यांचा विचार होता; पण निर्मात्यांना हे मान्य नसल्याने त्यांनी नाटकाचे प्रयोग बंद केले, असे पोंक्षे म्हणतात. .
 
=== दूरचित्रवाहिनी-कारकीर्द ===