"जवाहरलाल नेहरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३९:
}}
 
'''{{लेखनाव}}''' हे भारताचे पहिले [[पंतप्रधान]] व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावाने ओळखले जात.<br />
 
== संक्षिप्त चरित्र ==
=== वैयक्तिक आयुष्य ===
श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म [[अलाहाबाद]] येथे [[काश्मिरी पंडित|काश्मिरी पंडितांच्या]] घरी [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १८८९]] रोजी झाला. [[फेब्रुवारी ७]], [[इ.स. १९१६]] रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह [[कमला नेहरू|कमला कौल]] यांच्याशी करण्यात आलाझाला. [[इ.स. १९१७]] साली त्यांना [[इंदिरा गांधी|इंदिरा प्रियदर्शीनीप्रियदर्शिनी]] हेही कन्यारत्नकन्या प्राप्त झालेझाली. त्यांचेजवाहरलाल यांचे पिता [[मोतीलाल नेहरू]] यांचे [[फेब्रुवारी ६]], [[इ.स. १९३१]] रोजी व पत्नीपत्‍नी श्रीमती [[कमला नेहरू]] यांचे [[फेब्रुवारी २८]], [[इ.स. १९३६]] रोजी निधन झाले.
 
=== राजकीय आयुष्य ===
पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी [[अलाहाबाद]] येथे झाला. त्यांनीनेहरू त्यांचेयांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवणीद्वारेशिकवण्यांद्वारे घेतलेझाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरीताशिक्षणाकरिता गेले. [[कॅम्ब्रिज]] विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रूचीरुची होती. आयर्लंड मधील [[सिन फेन]] मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसुकचआपसूखच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले.
 
१९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरुलहोमरूल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच [[महात्मा गांधी|महात्मा गांधीं]]ना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरीतप्रेरित झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.
 
सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी [[इटली]], [[स्वित्झर्लंड]], [[इंग्लंड]], [[बेल्जियम]], [[जर्मनी]] आणि [[रशिया]] आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये [[सायमन कमिशन]] विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली. १९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले.
 
सप्टेंबर १९२३ मध्ये पं. नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी [[इटली]], [[स्वित्झर्लंड]], [[इंग्लंड]], [[बेल्जियम]], [[जर्मनी]] आणि [[रशिया]] आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये [[सायमन कमिशन]] विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठीहल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरु केली. १९२९ साली पं. नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य गेच ध्येय्य निश्चित केले गेले. १९३० ते १९३५ दरम्यान मीठाचामिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे त्यांनानेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोराअल्मोडा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, [[स्पेन]] आणि [[चीन]] येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी ''भारत छोडो'' ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकाळी पण शेवटची ठरली. एकंदर पं. नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.
 
==नेहरूंनी लिहिलेली पुस्तके==
* आत्मकथा (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद - [[ना.ग. गोरे]])
* इंदिरेस पत्रे (मूळ इंग्रजी- Letters from a Father to His Daughter; मराठी अनुवाद - वि. ल. बोडस)
* भारताचा शोध (मूळ इंग्रजी -Discovery of India, मराठी अनुवाद - [[साने गुरुजी]])
 
==नेहरूंवर लिहिली गेलेली पुस्तके==
१९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरुल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच [[महात्मा गांधी|महात्मा गांधीं]]ना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरीत झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.
* नेहरू : नवभारताचे शिल्पकार (मूळ इंग्रजी लेखक - एम.जे. अकबर; मराठी अनुवाद - [[करुणा गोखले]]),
 
सप्टेंबर १९२३ मध्ये पं. नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी [[इटली]], [[स्वित्झर्लंड]], [[इंग्लंड]], [[बेल्जियम]], [[जर्मनी]] आणि [[रशिया]] आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये [[सायमन कमिशन]] विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठीहल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरु केली. १९२९ साली पं. नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य गेच ध्येय्य निश्चित केले गेले. १९३० ते १९३५ दरम्यान मीठाचा आणि अन्य सत्याग्रहांमुळे त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोरा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, [[स्पेन]] आणि [[चीन]] येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी ''भारत छोडो'' ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकाळी पण शेवटची ठरली. एकंदर पं. नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.
 
{{क्रम-सुरू}}
Line ६३ ⟶ ७५:
{{क्रम-शेवट}}
 
{{भारतरत्‍नन}}
{{भारतरत्न}}
{{भारतीय पंतप्रधान}}
{{भारतीय स्वातंत्र्यलढा}}