"साहित्यिक कलावंत संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
* १२वे संमेलन २३ ते २५ डिसेंबर २०१२ या काळात डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी संगीतकार डॉ. [[सलील कुलकर्णी]] आणि कवी [[संदीप खरे]] यांना डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते "वाग्‌यज्ञे गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
* १३वे संमेलन २५-२६ डिसेंबर २०१३ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. अश्विनी धोंगडे
* १५वे संमेलन पुण्यात २५ ते २७ डिसेंबर २०१५ या कालावधीत झाले. वात्रटिकाकार रामदास फुटाणे हे संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाचे उद्‌घाटन [[धनंजय मुंढे]] यांनी केले.