"सम्यक साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १८:
* ३रे सम्यक साहित्य संमेलन १४-१६ डिसेंबर २०१२ या काळात पुणे शहरात झाले. संमेलनाध्यक्ष [[संजय पवार]] होते
* ४थे संमेलन पुणे शहरात १३-१५ डिसेंबर २०१३ या काळात झाले. अध्यक्षस्थानी कवयित्री [[नीरजा]] होत्या. या संमेलनात साहित्यिक [[रा.ग. जाधव]] यांना डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
* ५वे संमेलन पुणे शहरात १७-१८-१९-२० डिसेंबर २०१५ या काळात झाले. [[रावसाहेब कसबे]] हे अध्यक्ष आहेत. या संमेलनात डॉ. [[आ.ह. साळुंखे]] यांना डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. ब्राह्मणांनी सर्व संतांचे ब्राह्मणीकरण केले अशी टिप्पणी कसबे यांनी केली. <br/>
साहित्य क्षेत्रात पुरस्कार देताना परस्पर मैत्रभाव, आत्मीयता, हितसंबंधांना प्राध्यान्य दिले जाते. साहित्यकृतीचा दर्जा, गुणवत्ता, लेखनक्षमता यांचा विचारच केला जात नाही. अनेकदा त्याला जातीय संदर्भही असतो असा सूर या सम्यक साहित्य संमेलनात व्यक्त झाला.
 
==अन्य माहिती==